कार्यक्रमात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी,कार्यकर्तानी खुर्च्यांची छत्री करीत पलायन, हजारो खुर्च्या गायब ( Wardha News )

0
1

 

Wardha News:वर्ध्यात तीन दिवसीय महासांस्कृतिक महोत्सवाचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजन करण्यात आलं होतं.

पण त्या महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाला कैलाश खेर यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


मग काय तर परंतु या कार्यक्रमात अवकाळी पावसाने अचानक जोरदार हजेरी लावली, मात्र त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

तर या कार्यक्रमात नागरिक पावसापासून बचावाकरिता तेथील कार्यकर्ते खुर्च्या डोक्यावर घेऊन काही वेळ उभे राहिले

मग काय तर अचानक पने पावसाचा जोर वाढल्याने अनेकांनी खुर्चीसह घरचा रस्ता पकडला.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

तर या घटनेत नागरिकांनी एक दोन नव्हे तर एक हजारच्या जवळपास खुर्च्या फुर्रर्रर्र केल्याचं समोर आलं आहे

तर या कैलाश खेर यांचा कार्यक्रम असल्याने नागरिकांनी कार्यक्रम सुरु होण्याच्या एका तासांपूर्वी पासून गर्दी करायला सुरवात केली होती.

तर आता हळूहळू मैदान भरू लागले, पण ठरलेल्या वेळेवर कार्यक्रम सुरु झाला नाही. मग काय या अशातच काही वेळ पावसाच्या सरी बरसल्या पण वर्धेकरांनी धीर राखत तेथेच ठाण मांडून बसून राहिले मग काय तर पावसाची हजेरी.

तर अचानक या पावसाच्या सरी बंद होताच कार्यक्रम सुरु होईलच तर जनरेटरमध्ये बिघाड झाला तर काही वेळेत इलेक्ट्रिक वाद्यामध्ये सुद्धा बिघाड झाला.

मग त्या ठीकाणी वर्धेकर नागरिक कार्यक्रम सुरु होण्याची वाट पाहत असताना वरूण राजाने पुन्हा आपली वाट मोकळी केली आणि मैदानात नागरिकांची तारांबळ उडाली.

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा https://www.suryamarathinews.com/manojjarange-2/

तर अचानक पणे नागरिकांनी बचावासाठी आपल्या डोक्यावर खुर्च्या घेत काहीनी दुचाकीवर तर काहींनी पायदळ आपल्या घरी खुर्च्या नेल्या. एवढंच नव्हे काहीनी खुर्च्याची मोडतोड केली तर काहींनी रस्त्यावर खुर्च्या फेकल्या काही तर आपलं डोक्यावर पावसाची हजेरी लावत घरी घेयून गेले.

Wardha News: तर आता या डेकोरेशन मालक दिलीप भातकुलकर यांनी आवाहन करताना म्हटलं की,या कार्यक्रमासाठी मी बारा हजार खुर्च्या लावण्यात आल्या होत्या. तर आता यापैकी एक हजाराच्या जवळपास खुर्च्या नागरिकांनी पळवून नेल्या. तर काही नागरिकांनी नेलेल्या खुर्च्या परत कराव्यात’ असे आवाहन देखील करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here