पाणीपुरी खाणाऱ्यांनो सावधान …़ अन्यथा होऊ शकतो हा धोकादायक आजार …..

 

हिंगणघाट मलकनईम …

.भारतातील प्रत्येक शहराच्या प्रत्येक नाक्यावर तुम्हाला पाणीपुरी विकणारे दिसत असतील.पाणीपुरी… नुसतं नाव जरी काढल तरी अनेकांचा तोंडाला पाणी सुटत असा हा पदार्थ.पण पावसाळ्यात ही पाणीपुरी खाणे आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकते.सध्या तेलंगणात टायफाईडने धुमाकूळ घातला असून यासाठी आरोग्य विभागाने पाणीपुरीला कारणीभूत ठरले आहे. तेलंगणात मे महिन्यात टाइफाईडचे 2700 रुग्ण आढळले. त्याच्या वेळी जून मध्ये 2752 प्रकरणे नोंदवली गेली। त्यामुळे सरकारतर्फे नागरिकांना पावसाळ्याचा काळात स्टीट फूडपासून विशेषतः पाणीपुरी विक्रेत्यांनी स्वच्छतेची काही घेत, शुद्ध पाण्याचाच वापर केला पाहिजे, असेही डॉक्टर आणि नमूद केले आहे.दूषित पाणी, अन्न आणि डायरियाचा 6000 _हून अधिक केसेसची नोंद करण्यात आली डेंग्यूचेही रुग्ण वाढताना दिसत आहेत. टाइफाइड ची लक्षणे। टायफॉइडची हा आजार म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे,जो दूषित पाणी आणि अन्नातील साऌमानोला टाईफी बॅक्टेरिया मुळे पसरतो.या आजाराच्या सुरवातीच्या काळात ताप,पोटदुखी,डोकेदुखी, जुलाम,कमी भूक लागने,अशी अनेक लक्षणे दिसून येतात.त्या वेळेवर उपाय न केल्यास ही लक्षणे रक्ताची उलटी, शरीराच्या अंतर्गत बिल्डिंग होणे आणि त्वचा पिवळी पडणे, असा त्रास सहन करावा लागू शकते. पावसाळ्यातील आजार। भारतात सध्या मानसून सीजन जोरात आहे. या काळात घाणेरडे,दूषित पाणी व अन्नामुळे टायफाईड सारख्या बॅक्टेरियल आजारांचा सामना करावा लागू शकतो.तसेच या काळात डासांमुळे पसरणारे आजारही वाढतात, ज्या मध्ये डेंग्यू व मलेरियाचा समावेश आहे. या कारणया गोष्टीची घ्या खास काळजी स्वच्छता। पावसाळ्यात शरीर स्वच्छ राहणे अतिशय आवश्यक आहे. जेवण्यापूर्वी तसेच बाथरूम चा वापर केल्यावर हात-पाय स्वच्छ धुवावेत.तसेच बाहेरून आल्यावर ही आल्यावरही विसरू नये.खोकलताना किंवा शिंकताना नाका-तोंडावर रुमाल जरूर ठेवावा
सतत डोळ्यांना अथवा नाकाला हात लावू नये. स्वच्छ ,शुद्ध पाणी प्यावे। पावसाळ्यात बरेच वेळा पाणी अशुद्ध येऊ शकते.त्यामुळे पिण्याचे पाणी नीट उकळू,गार करून प्यावे.बाहेर गेल्यावर कधीही उघड्यावरील पाणी पिऊ नये.नेहमी घरातून बाहेर निघताना पाण्याची बाटली सोबत बाळगावी, ती नसेल तर पॅक बंद बाटलीतील पाणी विकत घेऊन प्यावे.दूषित पाणी पिहिल्यामुळे डायरिया होऊ शकते.रस्त्यावरील पदार्थ खाणे टाळा पावसाळ्यात नेहमी चमचमीत पदार्थ खायची इच्छा होते.मात्र या काळात रस्त्यावरील चमचमीत पदार्थ खाणे टाळा.खूप इच्छा झाली तर सरळ घरी बनवून त्या पदार्थाचा आस्वाद घ्या बाहेरील पदार्थामुळे पोट बिघडण्याचा धोकाअसतो.

Leave a Comment