(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला
दि.१४ मे शनिवार रोजी ९:३० वा. सकाळी वणी-म्हातारदेवी,घुग्घुस ये जा नागरिकांना व परिसरातील
सर्वात जास्त पाण्याची गरज रेल्वे क्रॉसिंगजवळ आहे, तेथील रेल्वे फाटक बंद केल्याने नागरिकांना बरेच तास भर उन्हात उभे राहावे लागत आहे, मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे,
आणि जिथे अडचण आहे तिथे संकटात सापडलेल्या लोकांना मदत करण्यासाठी एआयएमआयएम पक्षातर्फे ऑफिस समोर घुग्घुस येथे पाणपोई सुरू करण्यात आले.
तहानलेल्यांना पाणी देणे हे सर्वात मोलाचे काम आहे, पाणी हे जीवनसत्व आहे असे सांगण्यात आले.
यावेळी घुग्घुस एआयएमआयएम अध्यक्ष साजिद सिद्दीकी (सानु) ,अली खान,कौशर अली ,नोशाद कुरेशी,इमरान शेख ,मानु सिद्दीकी,माशूक सिद्दीकी,फैज़ान शेख,एजाज शेख,अख्तर भाई,सोनू किंग व परिसरातील नागरिक उपस्थित होते.