मंदिर सूरु करा करीता भाजप व बजरंग दल चे पातुडॉ येथे घंटा नांद आंदोलन भर पावसात आंदोलन ची सुरवात

मंदिर सूरु करा करीता भाजप व बजरंग दल चे पातुडॉ येथे घंटा नांद आंदोलन
भर पावसात आंदोलन ची सुरवात

 

 

मुख्य संपादक

अनिलसिंग चव्हान

आज पूर्ण महाराष्ट्र मध्ये कोरोना कोविड 19 च्या महामारी मूळे 22 मार्च पासून देशातील संपूर्ण देवस्थांने बंद होते धिरे धिरे काही राज्यातील मंदिरे सुरू झाली तसेच महाराष्ट्र मध्ये अनलॉक 3 सुरू असताना धिरे धिरे सर्वच सुरू केले मात्र मंदिर हे अजूनही बंदच आहेत त्या मुळे भक्त महाराष्ट्र सरकार वर नाराज असून आज संपूर्ण महाराष्ट्रात भाजप व विहिप व बजरंग दल यांच्या कडून मंदिर उघडा म्हणून घंटा नांद आंदोलन चे आयोजन करण्यात आले होते त्याला पाठिंबा म्हणून हिंदुत्ववादी संघटना पण या मध्ये सामील झाली होती आज संग्रामपूर तालुक्यात संग्रामपूर, वरवट बकाल व पातुर्डॉ बु येथे बजरंग दल व भाजप कडून आठवडी बाजारातील राधाकृष्ण संस्थांन च्या मंदिर समोर सतत सुरू असलेल्या पावसात पण घंटा नांद आंदोलन केले व महाराष्ट्र सरकार चा निषेध करत अजब उद्धवा मंदिराचे दार उघड दार उघड असे नारे देऊन सरकार ला मंदिर उघडण्यासाठी चेतावणी दिली या वेळी प स सदस्य सौ रत्नप्रभा ताई धर्माळ, ग्रा प सदस्या सौ गोकुळा ताई बोपले,भाजयुवा जिल्हा सरचिटणीस लोकेश राठी, बजरंग दल तालुका सहसयोंजक अविनाश बोपले,दुष्काळ निवारण समिती ता अध्यक्ष रामदास म्हसाळ, ग्रा प सदस्य विनायक चोपडे,कपिल गवई, माजी उपसरपंच भास्कर आढाव,जेष्ठ नेते रामेश्वर इंगळे,बाळू भाऊ वानखडे,भगवान राठी,रमण सेवक,विजय आढाव,न्यानेश्वर निमकर्डे, बाळू भाऊ इंगळे,जेष्ठ नेते किसनराव राहाटे, शहर अध्यक्ष श्रीकृष्ण मोहनकार, न्यानेश्वर तायडे,सुभाष बोपले,प्रमोद तायडे,वैभव राहाटे,रामदास धर्माळ,शंकर बोपले,उकर्डा कुरवाडे, नंदू भाऊ राहाटे,प्रमोद देऊळकार, कैलास गवई,विजय मांडवगडे,अविनाश धर्माळ यांची उपस्थिती होती

Leave a Comment