अतिक्रमण करून राहणारी महिला, जिद्द करून तहसीलदार साहेबांना दिली निवेदन
संग्रामपूर तालुक्यामधील तहसीलदार गायकवाड यांनी आमंत्रित केलेल्या तूंमोड साहेब आणि जळगाव जामोद मतदारसंघाचेआमदार, संजय कुठे या सर्वांचे समक्ष बसलेली तालुक्यातील मंडळी त्यामध्ये भरपूर आलेले महिला व पुरुष म्हातारे या सर्वांचे हॅपी गरज” म्हणून प्रत्येक लोकांचे हाती एक एक अर्ज होता त्या अर्जामध्ये प्रत्येक लोकांचे प्रश्न मांडलेले होते.
त्या लोकांना हा विश्वास होता की आपले तहसीलदार साहेब गायकवाड यांनी इतके पैसे खर्च करून तालुक्या ठिकाणी मध्यस्थी ठिकाण वरवट बकाल येथे भव्य दिव्य महाराज स्व म्हणून कार्यक्रम ठेवला आणि या कार्यक्रमाला सकाळपासून महसूल वर्ग स्वतःहून मेहनत करत होते तसेच आदिवासी बहुल भागांमधील पात्र आदिवासी संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ योजना आणि विविध महिलांच्या केसेस त्यासाठी महसूल प्रशासनाच्या वतीने तहसीलदार मुरलीधर गायकवाड यांनी स्वतः आदिवासी यांचे पाड्यावर जाऊन अर्ज भरून घेतले हे मात्र खरेच परंतु ‘ या कार्यक्रमांमध्ये उपस्थित सगळे लोक आपापल्या अपेक्षा घेऊन आले होते त्या अपेक्षा मार्गी न लावता आंधळे बोलत, होते..
आणि बहिरे आयकत’ होते या जनतेमधून एक खंबीर विधवा महिला हिने उभे राहून मोठ्या हिम्मत ने तहसीलदार गायकवाड यांच्याजवळ जाऊन त्या महिलांनी आणलेला अर्ज त्यामध्ये नमूद असे होते की वरवट बकाल येथील परी तक्ता महिला तसेच विधवा सुद्धा असून 25 ते 27 वर्षापासून अतिक्रमण जागेमध्ये राहत आहे आणि प्रपत्र ड यादीमध्ये वरवर बकाल ग्रामपंचायत अंतर्गत घरकुलाच्या यादीमध्ये या विधवा चे नाव सुद्धा आलेले असून त्या महिलाला मुलगा नाही दोन मुली आहेत त्यांचे उदरनिर्वाह करण्यासाठी किती वर्षे लोकांच्या शेतीमध्ये काम केले आणि मुलींना शिक्षण देण्याकरिता स्वतःहून एकट्या महिलेने आयुष्यामध्ये खूप कबाड कष्ट करून मुलींना मोठे केले असून सुद्धा बीडीओ यांच्या कार्यालयावर खूप, चकरा मारल्या परंतु या महिलेचे कोणी ऐकणारच नव्हतं.
या कार्यक्रमाची माहिती या महिलाला मिळताच त्या कार्यक्रमांमध्ये तिची आशा व त्या आशेचा अर्ज घेऊन जाऊन बसली कार्यक्रमांमध्ये या महिला सारखे भरपूर महिला व पुरुष ज्यांच्या जीवनामध्ये भरपूर दुःखद दुःख भरले असून या कार्यक्रमाला खेड्यापाड्यावरून उपस्थित राहून सुद्धा त्यांच्या इच्छा” तशाच कायम राहिल्या खरं म्हटलं की कोणालाही राग येतो त्याकरिता ग्रामीण भागातील ज्या लोकांचे या कार्यक्रमांमध्ये अर्ज प्राप्त झाले आहेत.
त्या अर्जांवर आपले प्रेमळ मुरलीधर गायकवाड तहसीलदार साहेब या गोरगरीब लोकांचे आणि ही महिला परिसत्ता विधवा असून हिला घरकुल मिळवून देतात की नाही आणि कोणत्या प्रकारे देतात किंवा आश्वासन देऊन सोडून देतील हे पाहणे गरजेचे ठरले आहे.tahsildar sangrampur





![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)


