आयुषी दुबे शेगाव
डॉ. अण्णा भाऊ साठे नगर येथील सभागृहा चे बांधकाम पूर्ण झाले आहे. असे संकेत मिळत आहे. लग्न सराई समोर येऊन ठेपली आहे. लग्न समारंभ व विविध समारंभासाठी सभागृहाचा उपयोग होण्या करिता. सभागृहाचे रखळलेल्या कामाची लवकरात लवकर पूर्तता करून. सभागृहाचे शुभारंभ करावे.
असे मौखिक निवेदन स्वाभिमानी शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांनी नगर परिषद शेगाव मुख्याधिकारी यांना दिले व बरेच विषयावर चर्चा या निमित्या ने करण्यात आली. आचार संहिता असल्याने सध्या सभागृहाचे शुभारंभ होऊ शकणार नाही.
परंतु तीन तारखी नंतर आचार सहिंता उठल्या नंतर शुभारंभ करण्याचे लवकरच ठरवू असे त्यांनी म्हटले आहे. या वेळेस स्वाभिमानी शहर गोपाल तायडे.पवन मानकर विवेक तायडे. गोपाल तायडे.कार्यकर्ते उपस्तित होते.




![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)


