या तारीख ला होणार भेंडवळची घटमांडणी ?घटमांडणीला आता पर्यंत तीनशे वर्ष पेक्षाची जास्त परंपरा ( bhendvalnews )

 

bhendvalnews : बुलढाणा): येत्या पीक परिस्थिती, पाऊसपाणी त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक आणि देशाच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज सांगणारी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली भेंडवळची या घटमांडणी ला यावर्षी १० मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर केली जाणार आहे.

मात्र आता यावर्षी पावसाचे अंदाज काय राहतील याकडे संपूर्ण शेतकरी वर्गाचे लक्ष लागले तर आहे.

परंतु या पीक परिस्थितीचा अंदाज, अतिवृष्टी, दुष्काळ, देशाची आर्थिक परिस्थिती, राजकीय भाकीत, पृथ्वीतलावर येणारी संकटे, परकीय शत्रूपासून होणारे धोके अशा अनेक प्रश्नांचे अंदाज मांडणाऱ्या भेंडवळ मांडणीच्या भाकिताकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असते. मात्र आता या घटमांडणीचे भाकीत ११ मे रोजी वर्तविले जाणार आहे.

परंतु या पाणी पाऊस, पीक परिस्थिती, राजकीय स्थिती तसेच आर्थिक संकटे याबाबत ठोकताळे या घटमांडणीतून वर्तविले जातात.

लग्न वरात व ईतर मिरवणुकीचे बँन्ड / लाऊडस्पीकर चालक मालकांनी नियमांचे पालन न केल्यास होणार कार्यवाही.(policenews )

त्यामुळे सामान्य जनतेतही आणि राजकीय लोकांनाही या मांडणीची प्रचंड उत्सुकता असते. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवळ या गावी घटमांडणीची ही परंपरा तीनशे वर्षापासून सुरू आहे. पण आता या भेंडवळची घटमांडणी १० मे रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी केली जाईल. मांडणीचे भाकीत ११ मे रोजी पहाटे चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज जाहीर करणार आहेत.

तर आता या घटमांडणी नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत केली जाणार आहे. परंतु आता या शेतकरी वर्ग मोठ्या उत्साहाने या घटमांडणीचे आपलीच हजरी लावत या भाकीत ऐकण्यासाठी उपस्थित असतात. परंतु घटांमध्ये झालेल्या बदलानुसार भाकिते वर्तविण्यात येतात.

मग या घट मांडणी अशी केली जाते भेंडवळची घटमांडणी

बातमी लाईव्ह. पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आता या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी गावाबाहेर बस स्टॅन्ड शेजारच्या शेतामध्ये घटाची मांडणी करण्यात येते. मात्र आता या घटामध्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा, मसूर, करडी इत्यादी अठरा प्रकारची धान्य ठेवण्यात येतात.

bhendvalnews:मात्र आता या घटाच्या मध्यभागी मातीची ढेकळे त्यावर पाण्याने भरलेली घागर ठेवतात. पानसुपारी, पुरी, पापड, सांडोळी- कुरडई हे खाद्यपदार्थ ठेवले जातात. रात्रभर त्या ठिकाणी कोणीही थांबत नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे या घटांमध्ये झालेल्या बदलाचे निरीक्षण केले जाते. त्यानंतर भाकीत वर्तविण्यात येते.

Leave a Comment