इस्माईलशेख बुलढाणा. जि. प्र.
. काल झालेला जिल्ह्यामध्ये तसेच राज्यामध्ये काही ठिकाणी अवकाळी पाऊस व गरपीट झाली आहे.
त्यामधे रबी पिकाचा काढणीचा हगाम चालू असताना पुन्हा एकदा शेतक-यावर अस्मानी मोठे संकट उभे राहले आहे. काल जिल्ह्यातील काही भागामध्ये संध्याकाळी वादळी वाऱ्या सह, गारपीट पण झाली आहे.
त्यामध्ये रब्बी पीक गहू, हरभरा, कांदा, ज्वारी सह फळबागांची सुद्धा मोठा प्रमाणात हानी झाली आहे. बुलढाणा जिल्ह्या मध्ये अवकाळी पावसाने व गारपीट मुळे हाती येणार पीका चे आतोनात नुकसान झाले आहे.
सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )
तरी राज्य सरकारचे अधिवेशन चालू असताना त्यामधे अधिवेशनात सरसकट नुकसान भरपाई सर्वे न करताच देण्यात यावी असा ठराव मंजूर करावा, तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील पिक, टीनशेड चे सुद्धा नुकसान झाले आहे.
लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
तसेच शेतामधे गारपीट चा खच झाला असून शेतकर्याचे हातीयेणारे पिक सर्व वाया गेले, तरी राज्य सरकारने सर्वे न करताच सरसकट नुकसान भरपाई द्यावी ही मागणी आम आदमी पार्टी चे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रसाद घेवंदे यांनि केले आहे.
farmer:त्यावेळी उपस्थित प्रा. विवेक देवळे सर, सुभाष कडाळे सर, भानुदास पवार, अॅड. दीपक मापरी, राजाराम खांदेभराड, सईद शहा, गणेश सोळंके, दिलीप गुर्हाळकर, नितीन अवसरमोल, विशाल चव्हाण, इरफान शेख, विठ्ठल भिसे, संदीप पांढरे, सुमंता पडघान हे होते.