Home Breaking News Jitendra Awhad /वक्फ जमिनीवर अंबानी यांचे घर, वादाचा मुद्दा

Jitendra Awhad /वक्फ जमिनीवर अंबानी यांचे घर, वादाचा मुद्दा

 

Jitendra Awhad:दिल्लीतील लोकसभेत मोदी सरकारने हालाच वक्फ संशोधन विधेयक सादर केले. या विधेयकावर असलेल्या चर्चेला आठ तासांची वेळ देण्यात आली असून, यावरून राज्यातील राजकीय वातावरण देखील तापले आहे.

यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

Collector News / बापरे! जिल्हाधिकाऱ्यांची चक्क खुर्ची जप्त करण्याचे दिले न्यायालयाने आदेश; नेमकं प्रकरण काय?

मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या 27 मंजिला आलीशान घर एंटीलियावर आधारित एक खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.

ते म्हणाले, “अंबानी यांचे घर वक्फच्या जमिनीवर बांधले आहे.” या दाव्यामुळे राजकीय वर्तुळातून बरेच वादविवाद सुरू झाले आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्या म्हणण्यानुसार, “एकदा जमीन वक्फच्या नावावर दान करण्यात आली की ती परत विकण्यात येत नाही.

Viral Video / व्हायरल व्हिडिओनंतर पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई: जळगाव प्रकरणात काय घडले?

जर कायदा करायचा असेल तर अशा प्रकारे करावा की या जमिनीकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही.”

तसेच, जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचा एक अनुभव सांगताना नमूद केले की, “मी मंत्री असताना जमीन वक्फ झाली म्हणजे ती विकण्यात येत नाही, अशा निर्णयावर सही केली होती.

Jitendra Awhad:माझ्याकडे जमीन हस्तांतरित करण्यासाठी आली होती, मी तिला नकार दिला.