Home Blog Page 264

बोदवड येथे संभाजी ब्रिगेड तर्फे ‘ लोक प्रबोधन दिन ‘ साजरा

0

 

जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्कर-

बोदवड येथे प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्मदिवस ‘लोक प्रबोधन दिन’ म्हणून संभाजी ब्रिगेड तर्फे साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगतात बोलतांना सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील यांनी प्रबोधनामुळे माणसाची वैचारीक प्रगल्भता वाढते व बुद्धी प्रामाण्यवादी दृष्टीकोन निर्माण होतो. समाजात एक समतेची ,मानवतेची भावना निर्माण करते. असे मत व्यक्त केले. महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या परंपरेत केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांचे योगदान फार मोठे आहे. १६ आक्टोंबर १९२१ पासून सुरु केलेल्या ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या माध्यमातून त्यांनी जी सामाजिक जागृती करण्यास सुरवात केली त्याचा प्रभाव जनमानसावर पडला होता.त्या मुळे त्यांना प्रबोधनकार म्हणून ओळखले जाऊ लागले.अंधश्रद्धा ,अनिष्ट रूढी, परंपरा, याचे विरुद्ध जनजागृती निर्माण करणे. या सारखे विचार प्रस्थापितांच्या विरोधास न जुमानता धाडसाने मांडले .आपल्या लेखनास व वैशिष्टपूर्ण वक्तृत्वास इतिहास संशोधनाची ते जोड देत असत. आज हा लोकप्रबोधन दिन साजरा होत आहे, या उपक्रमामुळे आजच्या काळात प्रबोधनाची समाजास जी फार गरज आहे त्याचे महत्व समजून घेत नवीन पिढीस प्रबोधनात्मक विचार, वाचणे, ऐकणे व त्यावर चिंतन करून सुजाण नागरिक होण्यास मदत मिळेल हे आपल्या मनोगतात व्यक्त होत पाटील यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनकार्याचा परिचय थोडक्यात उपस्थितांसमोर मांडला.यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील ,जिल्हा उपाध्यक्ष अंनता वाघ, मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष विलास सटाले,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख निवृत्ती ढोले ,तालुका उपाध्यक्ष गजानन बेलदार, सचिव वैभव गांवडे ,शहर अध्यक्ष शैलेश वराडे ,विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष दिपक खराटे ,संघटक गणेश सोनवणे, माजी अध्यक्ष गणेश पाटील , चिखली चे उपसंरपच रामलाल ढगे ,धनराज पाटील ,गणेश मुलाडे, हेमंत चौधरी ,सोपान महाले, तालुक्यातील शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जामठी येथे पशुवैद्यकीय डॉक्टर बोराखेडे व संजय तायडे वर्णोपचारक यांनी जातीने लक्ष देत पशु वर येणाऱ्या लम्पी स्किन आजारावरती उपचार करून पशू सेवा हीच ईश्वर सेवा 

0

 

जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्कर

बोदवड तालुक्यातील जामठी येथे
पशुपालक शेतकऱ्यांना लम्पी स्कीन आजाराला घाबरू नका राज्यसह जिल्ह्यातही जनावरांना होणाऱ्या लम्पी स्कीन या आजाराने थैमान घातले आहे मात्र असे असले तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही गुरांना लम्पी स्कीन आजाराची लागण झाली आहे आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी पशुवैद्यकीय रुग्णालय डॉक्टर सूरज बोराखेडे व संजय तायडे वर्णोपचारक यांनी शेतकऱ्यांना माहिती देत सांगितले की लम्पी स्कीन हा विषाणू आजार आहे हा हजार देवी विषाणू गटातील गोट फ्रॉक्स लसीकरण प्रवर्गातील झालेले आहे हा संसर्गजन्य आजार असून याचा प्रचार चावणाऱ्या माशा गोचीड चिलटे बाधित जनावरांना स्पर्श दूषित पाणी चारा यामुळे होतो जनावरांच्या अंगावर दहा ते पन्नास मीमी व्यासाच्या गाठी तयार होतात सुरुवातीला जनावरांना भरपूर ताप येतो डोळे नाकातून चिकटसर सर्व्ह बाहेर येतो जनावरे पाणी कमी पितात पिने बंद करतात दूध उत्पादन घटते काही गुरांच्या पायावर सूज येऊन ते लघंळतात पशुपालकांनी गोठ्यात डास माशा गोचीड होणार नाहीत याची काळजी घ्यावी जनावरांवर उपचार करताना नवीन सूयांचा वापर करावा बाहेर व्यक्ती किंवा डॉक्टर गोठ्यात येत असल्यास त्या आधी गोट्याचे निर्जंतुकीकरण करावे आजार सुरू असेपर्यंत बाजारातून जनावरांची खरेदी विक्री थांबवावी बाधित गुरांचा ताबडतोब इतर गुरांपासून वेगळं ठेवावे गोठ्यात सोडियम आयपो क्लोराईड फवारणी करावी तसेच पशु सेवा यांची सेवा आहे तत्पर सेवा करू तरीही शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना टेटमेंट करुन घ्या पशुपालक यांना डॉक्टर यांनी सर्वांना माहिती दिली व
जामठी गावामधील गुरांची तपासणी करण्यात आली सर्व पशु पालक यांना डॉक्टरांनी सगीतल्या प्रमाणे गुरांवर कसे उपचार करावा समजून घेतले त्या वेळेस उपस्थित

उपरोक्त संदर्भीय विषयां न्वये सध्यस्थितीत राज्यातील जवळपास 19 जिल्ह्यामध्ये लंपी चर्म रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे सदर साथ रोगाचा फैलाव तीव्रतेने वाढत आहे यासाठी पशुसंवर्धन विभागाची संपूर्ण यंत्रणा लसीकरण व पशुधन उपचाराचे काम करीत आहे

सदर रोगाच्या प्रादुर्भावामुळे दुदैवाने पशुधन मयत झाल्यास पंचायत समिती स्तरावरील बांधकाम विभागाचे मृत जनावरांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे कामे जेसीबी मशीन उपलब्ध करून देऊन पशुधन विकास अधिकारी यांचे उपस्थितीत व सहकार्याने 8 फूट लांब 4 फूट रुंद व 7 फूट खोल खड्डा करावा

 

तसेच उपस्थित असलेले पशुपालक यांना माहिती देण्यात आली
देविदास पाटील संजय तायडे, ,गोविंदा दादा शेळके, विजय सिंग पाटील, विशाल ठाकूर,गजानन गुरव ,देवराम मालकर,नितीन मालकर ,कैलाश पाटील ,जितेंद्र पारधी वार्ताहर, ,सतिष पाटील ईश्वर वाणी G9 न्युज वार्ताहार, सुधाकर घ्यार ,

Buldhana /शेगांव पुनर्वसन बाधितांसाठी गाठलं राजभवन

0

 

शेगाव प्रतिनिधी अर्जुन कराळे

शेगावातील विकास आराखड़ा अंतर्गत झालेल्या खलवाड़ी परिसराचे पुनर्वसन व त्या पुनर्वसना पासून वंचित राहिलेल्या नागरिकांना न्याय मिळावा या करिता दि. 01/09/22 रोजी मंत्रालय मुंबई या ठिकानी प्रकरण (खटला) दाखल केले होते पण प्रकरण प्रलंबित असताना नगर परिषद शेगांव ने वंचितांची घरे तोड़ण्याची माहिती दिली असताना सामाजिक कार्यकर्ते विक्रमजी सौदे, दादारावजी वानखड़े, रामजी ढंढोरे यांनी घेतली महाराष्ट्र राज्या चे महामहिम राज्यपाल श्री भगतसिंगजी कौशारी यांची भेट व वंचिताना न्याय द्या अशे निवेदन दिले…
विक्रम सौदे यांनी महामहिम श्री भगतसिंग कौशारी यांना पुनर्वसनात एक न. प. करपावती आणि एक सदानिका असे पुनर्वसनाचे धोरन ठराविले असुन ही 26 टैक्स पावती धारक कुटुंब पुनर्वसना पासून वंचित आहे त्या पैकी आठ प्रकरण मा. विभागीय आयुक्त यानी मान्य केले आहे आणी त्यांना कोणताच मोबदला अद्यापही दिलेला नाही व त्यांचे ही घरे तोडण्याचा इशारा न.प. मूख्याधिकारी यांनी दिलेला आहे हे तर न्यायालयाचे आदेशाची अहवेलनाच आहे व 18 प्रकरणे मा. मंत्रालय मुंबई येथे प्रलंबित आहे आणी या सर्व खलवाड़ी परिसरातील वंचित नागरिकाना घरे मिळावी अशी विनंती केली.

Wardha police/हिंगणघाट शहरात लॉजिंग मध्ये कॉलेज शिकणारे मुला मुलींना एन्ट्री मध्ये वाढ ?

0

 

हिंगणघाट :- मिळालेल्या माहितीच्या आधारे शहरात अनेक लॉजिंग व्यवसाय करणारे हे शाळेतील ड्रेस वर असलेल्या मुला मुलींना सुद्धा एन्ट्री देते . कारण कॉलेजमध्ये असणारी मुलगी ही अठरा वर्षाच्या वर असल्यामुळे नियमात आहे. आम्ही मुला मुलींचे आधार कार्ड घेतो व एन्ट्री करतो. खबरीने पोलीस स्टेशन येथे अशीच माहिती पोलिसांना दिली होती, पोलीस सुद्धा तिथे गेले होते. तेव्हा पोलिसांनी मुलांच्या आई वडिलांना फोन केला व विचारले तर त्यांनी सांगितले त्यांचे साक्षगंध झाले आहे.भेटायला आले असेल . पोलिसांनी लॉजिंग मालकाला यानंतर कॉलेज शाळेचा ड्रेस वरील कोणालाही प्रवेश देऊ नये नाहीतर कारवाई करण्यात येईल . सध्या शहरात अनेक लॉजिंग मध्ये कॉलेज ड्रेसवर एन्ट्री घेतल्या जात आहे .

Wardha/प्रहारचे रुग्णमित्र गजू कुबडे यांचा संकल्प

0

 

रुग्णालयातील कोरड्या रक्तपेढी जन्मदिवसाचे निमित्त साधून रक्तदान शिबिरातून भरण्याचा उपक्रम

हिंगणघाट
दिवसेंदिवस विविध आजारांनी डोकेवर काढायला सुरुवात केलेली असून अनेक रुग्णालयातील रक्तपेढ्या या रिकाम्या असल्याने अनेक गरजू रुग्णांची हेळसांड होत असल्याचे पाहून प्रहारचे नेते रुग्णमित्र गजू कुबडे यांनी एक अनोखा उपक्रम सुरू केलेला आहे. प्रहार कार्यकर्त्याच्या जन्मदिनी रक्तदान शिबीराचे आयोजन करून या रक्तपेंढीला रक्त पुरवठा करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे.या मुळे ग्रामीण भागातील गरजू गोरगरीब रुग्णांची गैरसोय दूर होणार आहे गजू कुबडे यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रहारचे कार्यकर्ते पवन वाघमारे यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने दि 13 सप्टेंबरला संतोषी माता मंदिर हिंगणघाट येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .
या शिबिराचे उदघाटन येथील माजी नगरसेवक ज्येष्ठ पंतजलीचे कार्यकर्ते श्री वसंतराव पाल गुरुजी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी रुग्ण मित्र गजुभाऊ कुबडे हे होते.प्रमुख अतिथी म्हणून प्रहारचे शहर प्रमुख अतुल जाधव, अजय लढी,अजय खेडेकर उपसरपंच जाम ग्रा.प.,राहुलभाऊ पाटील सदस्य ग्रा.प.जाम,अमित गोजे,अजय ठाकरे,सूरज कुबडे हे उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरासाठी कस्तुरबा हॉस्पिटल येथील चमू उपस्थित होती.या शिबिरात एकूण 35 रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रहार तर्फे कार्यकर्त्यांचे जन्मदिवस रक्तदान शिबिराचे आयोजन करून साजरे करण्याची संकल्पना रुग्णमित्र गजू कुबडे यांनी कार्यकर्त्यात रुजविलेली आहे.यापूर्वी दि 2 सप्टेंबरला सावली ( वाघ) येथे श्री अनता वायसे या कार्यकर्त्या वाढदिवसही रक्तदान करून साजरा करण्यात आला होता.या प्रहार च्या उपक्रमामुळे त अतिशय सकारात्मक प्रतिसाद जनतेतून मिळत आहे.रक्तदानाची कमतरता काही प्रमाणात दूर होत आहे.
या अनोख्या उपक्रमा बाबत बोलतांना रुग्णमित्र गजू कुबडे म्हणाले,मी रुग्णसेवेच्या निमित्तने अनेक रुग्णालयात जात असतो या सर्वच ठिकाणी रक्ताची कमतरता आढळून आलेली आहे.याचा त्रास गोरगरीब रुग्णांच्या नातेवाईकांना होतो.त्यामुळे ही गरज ओळखून कार्यकर्त्यांच्या जन्मदिनी रक्त दान शिबीर घेण्याबाबत कार्यकर्त्याशी विचार विनिमय केला व सर्व कार्यकर्त्यांनी सकरात्मक प्रतिसाद दिल्याने हा अभिनव उपक्रम राबविण्याचा मी निर्धार व्यक्त केला.
कार्यकर्ते व जनतेच्या उदंड प्रतिसाद पाहाता यात आम्ही यशस्वी होऊ हा मला विश्वास आहे असे मत रुग्ण मित्र गजू कुबडे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन परंडा ग्रा प सदस्य नितेश महाकाळकर यांनीं
या शिबिराच्या आयोजनासाठी शाखा प्रमुख महेश नरड, मनोज जिकार, सूरज कुबडे,धीरज नंदरे,पवन वाघमारे,अमोल रामुदंडे अमोल वाघमारे,अमित गोहणे,सौरभ लोण कर,दिनकर कुबडे,प्रवीण चरडे, रुपेश खडसे, प्रफुल धानोरकर, अमोल धानोरकर,भूषण डाखोरे,सूरज भोपळे,प्रवीण दरवेकर आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

PM Modi च्या वाढदिवसाला  नवजात मुलांना मिळणार सोन्याच्या अंगठ्या, 

0

 

PM Narendra Modi Birthday: 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रम होणार आहेत. कुठे रक्तदान तर कुठे सेवा पंधरवडा चालवला जाईल. पण तामिळनाडूमध्ये काही वेगळे केले जात आहे. येथे 17 सप्टेंबर रोजी भारतीय जनता पक्षाचे राज्य युनिट नवजात बालकांना सोन्याच्या अंगठ्या देणार आहे. या दिवशी जन्मलेल्या मुलांना सुमारे 2 ग्रॅमची अंगठी दिली जाईल.

यासोबतच 720 किलो मासळीचेही वाटप करण्यात येणार आहे. मत्स्यव्यवसाय आणि माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन म्हणाले, ‘आम्ही चेन्नईतील सरकारी RSRM रुग्णालयाची निवड केली आहे जिथे पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाला जन्मलेल्या सर्व मुलांना सोन्याच्या अंगठ्या दिल्या जातील.’ प्रत्येक अंगठी सुमारे 2 ग्रॅम सोन्याची असेल, ज्याची किंमत सुमारे 5000 रुपये असू शकते. ते म्हणाले की ही रेवाडी मोफत दिली जात नाही. त्यापेक्षा या माध्यमातून पंतप्रधानांच्या वाढदिवसाला जन्मलेल्यांचे स्वागत करायचे आहे. 17 सप्टेंबर रोजी या रुग्णालयात 10-15 बाळांचा जन्म होऊ शकतो, असा भाजपच्या स्थानिक युनिटचा अंदाज आहे.
दिल्लीतील एका रेस्टॉरंटद्वारे खास थाळी दिली जाईल
दिल्लीतील एक रेस्टॉरंट मालक देखील दिवस खास बनवण्यासाठी खास ‘थाली’ लाँच करण्याच्या तयारीत आहे. कनॉट प्लेस येथील ARDOR 2.0 रेस्टॉरंटमध्ये 56 वस्तू असलेली थाळी उपलब्ध आहे. ग्राहकांना व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पर्याय असतील. कॅनॉट प्लेस, दिल्ली येथे स्थित ARDOR 2.0 रेस्टॉरंटने ही अनोखी कल्पना आणली आहे. रेस्टॉरंटचे मालक सुमित कलारा म्हणाले, ‘मला पंतप्रधान मोदींबद्दल खूप आदर आहे. ते आपल्या देशाचे अभिमान आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला काहीतरी अनोखे गिफ्ट द्यायचे आहे. आम्ही ही थाळी लॉन्च करण्याचा निर्णय घेतला. आम्ही त्याचे नाव ठेवले. ’56’ ठेवले आहे. इंच मोदीजी’.
ते पुढे म्हणाले, ‘आम्हाला ही प्लेट त्याला भेटवस्तू द्यायची आहे. त्याने इथे येऊन जेवायला हवे आहे. पण, सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही हे करू शकत नाही. त्यामुळे हे त्याच्या चाहत्यांसाठी आहे जे त्याच्यावर मनापासून प्रेम करतात

PM Narendra Modi Birthday

Buldhana / जुने पोलीस कॉटर,तहसील आणि नगर पालिका जुगाराचा अड्डा

0

 

लोणार प्रतिनिधी – प्रणव वराडे 

लोणार शहरात पुतळा बाई शाळेजवळ असलेले पोलीस कॉटर मधे लोक सर्रास पणे दारू पीत आहे त्याच प्रमाणे पत्ते खेळत आहेत या कळे प्रशासनाचे संपूर्ण दुर्लक्ष आहे त्यातच जवळ पास चे लोक शौचालयास जात असतात या कडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे त्याच प्रमाणे जुने तहसील कार्यालय हे स्थलानतरित केल्या पासून तिथे खूप झाड झुडप वाढलेले आहेत आणि पोलीस कॉटर प्रमाणेच जुन्या तहसील मध्येही लोक पत्ते खेळत असतात दारू पिण्यासाठी जुने तहसील हे दरुद्यांचा अड्डा ठरलेला आहे जुन्या तहसील ला पाडून तेथे शुशोभीकरन करण्यात यावे असे लोणार वासियांचे मत व्यक्त होत आहे तिथले वाढलेले झाडे कापून टाकण्यात यावे अशी मागणी लोणार वसियानी केली आहे

Buldhana
त्याच प्रमाणे जुनी नगर पालिकेची इमारत ही जुगाराचा अड्डा ठरलेला आहे जुनी नगर पालिका स्थलांतरित झाल्या पासून तिथल्या खिडक्या चोरीला गेल्या त्या कुठे गेल्या याची कल्पना कोणाला ही नाही त्याच प्रमाणे जुनी नगर पालिका इमारत ही प्रेम युगलांचा अड्डा ठरला आहे या कडे लवकरच प्रशासनाने लक्ष देण्यात यावे अशी मागणी लोणार शहर वासियाणी केली आहे

Buldhana

BuldhanaAndolan/VJNT जिल्हा अध्यक्ष बुलढाणा तथा युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष मेहेकर -लोणार यांनी केले चक्का जॅम आंदोलन…………

0

 

 

आज लोणार येथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेवर बस नसल्यामुळे वारंवार वाहतूक नियंत्रक बुलढाणा यांना निवेदन देऊन सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.. शाळेतील मुले व मुलींना घेऊन लोणार येथे बस आडवा आंदोलन करण्यात आले… या प्रकरणाची तीव्रता बगता डेपो मॅनेजर कोळपे साहेब यांना लोणार बस स्टॅन्ड वर येण्यास भाग पाडले… युवक काँग्रेस मेहेकर -लोणार विधानसभा अध्यक्ष भारत भाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले…. विद्यार्थासाठी युवक काँग्रेस नेहेमी अग्रेसर असल्याचे दिसून आले… त्या वेळेस शिवसेना तालुका प्रमुख संदीप भाऊ मापारी, भाजपा तालुका अध्यक्ष भगवानराव सानप खुरामपूर येथील युवा नेते राहुल भाऊ राठोड, गोविंद भाऊ राठोड, समाधान चव्हाण, अविनाश चव्हाण, जनार्धन,राहुल चव्हाण, सुरेश भाऊ राठोड, चव्हाण, सुरेश भाऊ राठोड, राजू चव्हाण, सोनाजी टेकाळे, तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी, पालक वर्ग व महिला मोठ्या संख्येने उपस्तीत होते…. तीन दिवसात शाळेतील मुलांचे बस चा प्रॉब्लेम सोडवण्याची ग्यावी डेपो मॅनेजर यांनी VJNT जिल्हा अध्यक्ष काँग्रेस तथा युवक काँग्रेस चे विधानसभा अध्यक्ष भारत भाऊ राठोड यांना दिली….

BuldhanaAndolan

Buldhana/वनविभागाची चौकी धूळखात लाखो रुपायाचा खर्च ..

0

 

लोणार-वनविभागाच्या वतीने सांडपाणी प्रकल्पा जवळ लाखो रुपये खर्च करुन चौकी बांधली पण मागील तीन वर्षापासून ती धूळखात व कुलूबंद असल्याचे निर्देशणास येत आहे.

वनविभागाच्या वतीने किन्ही रोडवर व सांडपाणी प्रकल्पा जवळ वनचौकी बांधण्यात आली या ठिकाणी कर्मचारी ही तैनात करण्यात आले परंतू सांडपाणी प्रकल्पा जवळील चौकी कायमस्वरुपी बंद रहात असल्याने या ठिकाणी आजूबाजूला झाडे वाढल्याने घानकचरा साचल्याने याकडे वनविभागाचे जाणीवपूर्वक दूर्लक्ष होताना दिसून येते.एककीकडे लोणार विकास आराखड्या अंतर्गत करोडो रुपायाचा निधी मंजूर केल्या जात असताना दूसरीकडे माञ लाखो रुपायाचा चूराडा करुन बांधण्यात आलेली चौकी धूळखात पडल्याने या विकासत्मक निधीचा फायदा होताना दिसून येत नाही.पर्यटकांच्या व सरोवर संवर्तधन व जतनासाठी बांधण्यात आलेली चौकी सूरु करावी अशी मागणी सरोवर प्रेमी नागरींकां कडून होत आहे

 

Buldhana

KISHAN PIK NUKSAN/ नुकबोदवड परिसरातील येवतीगाव येथे वादळ पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे पीकजमीन दोस्त

0

जिल्हा प्रतिनिधी सतिष बावस्कर

सविस्तर वृत्त सर्वत्र निसर्ग दमदार बरसत असल्याने शेतकरी व सर्व आनंदाचे वातावरण व निसर्ग बहरला असता निसर्गचे असे काही चक्र फिरले कि वादळ वारा पाऊस सह पिक जमीन दोस्त होतील असे कुठं ठाऊक असे झाल्याने शेतकरी खुप मोठा संकटात सापडला असुन सर्व शेतकरी बाधवांना चिंत ग्रस्त झालेलाआहे आपल्या शेतात गेल्यावर त्याला आस्वस्त होत आहे आपल्या हातात येणारा हगाम आपल्या हातुन गेल्याने हातात काही मिळणार नसल्याचे चित्र डोळ समोर स्पष्ट झाले आहे सर्वच कडे ही परिस्थिती निर्माण होत असता महाराष्ट्र शासन कडून शेतकरी शांताराम सावरीपगार यांचे शेतातील मका पीक पहानी करुन पंच नामे करावे आणि शासन दरबारी यांना काही मोबदला ध्यावा यावर तरी येवती येथील वादळात नुकसान झालेला पिंक मका ज्वारी व विविध होणारे नुकसानांचे पंचनामे कृषी अधिकारी तसेच तलाठी व कोतवाल यांनी शेतात जाऊन प्रतेक्ष प हानी करुन पंचनामा करावा शेतकर्याना नुकसान भरपाई मिळण्यांचे अपेक्षा पल्लवीत आहे

त्याकडे सवीचे लक्ष लागुन आहे.

 

KISHAN PIK NUKSAN