Home Blog Page 286

उत्कर्ष अर्बन बँक डोणगाव मध्ये शाखा स्थापन.

0

 

दिपक देशमुख
मेहकर

उत्कर्ष अर्बन कडुन पत्रकार दिपक देशमुख यांचा सत्कार.

मेहकर तालुक्यातील डोणगाव मध्ये सर्व नागरिक यांना कळविण्यात येते की एक मेव आपल्या हितासाठी बॅंक स्थापन करण्यात आली आहे त्या करीता सर्व डोणगाव व ग्रामीण भागातील नागरिक यांना सुचविण्यात येते की आमच्या बँक मध्ये आवश्यक भेट देऊन आपण पर्सनल लोन.वाहन लोन.सोनेतारण लोन.होम लोन.तसेच आमची वैशिष्ट्ये . कर्जावर सर्वात कमी व्याज दर .ठेवींवर सर्वात अधिक व्याजदर सर्व ग्राहकांना अकाउंट ची सुविधा अनुभवी स्टाफ कर्मचाऱ्यांना ताबोडतोब कर्ज यावेळी बँकेतील अध्यक्ष समाधान सदार आणि संचालक विजय आढाव यांनी पत्रकार दिपक देशमुख यांचा सत्कार केला त्या वेळी त्यांनी आमच्या उत्कर्ष अर्बन बँकेला आवश्यक नागरिक यांनी भेट द्यावी

मोताळा शहरातील अवैध व्यसाय त्वरित बंद करा..अन्यथा क्रांतीदिनी संघटणेच्या वतीने आंदोलन….

0

 

बुलडाणा :- पंकज थिगळे

बुलडाणा :- आठवडी बाजार मोताळा येथे सुरू असलेले वरली, मटकाचा, अवैध व्यसाय त्वरित बंद करा अशी मागणी भूमी हक्क परिषदेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष के.जी.शाह यांनी आज शुक्रवार दिनांक 22 जुलै 2022 रोजी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कडे एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. भूमी हक्क परिषदेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे. की
मोताळा शहरातील आठवडी बाजारामध्ये खुलेआम वरली मटक्याची दुकाने थाटलेली असून आठवडी बाजारातील देवीच्या मंदीराला लागून मागे व पुढे मोठ्या प्रमाणात वरली, मटक्याची दुकाने खुलेआम सुरु असून या अवैध व्यवसायाकडे पो.स्टे. बोराखेडी यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. सदरचे बेकायदेशिर व्यवसाय त्वरीत बंद करण्यात यावे.

वरली मटका खेळणारे मोठ्या प्रमाणात आठवडी बाजारातील देवीच्या मंदीरासमोर व मागे मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. या गर्दीमुळे व वरली मटक्याच्या पैश्याच्या घेवाण देवाणीवरुन अनेक वेळा वाद निर्माण होतात. त्यातुन शांतता व सुव्यवस्था बिघडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या व्यवसायाकडे तरुण युवा वर्गाचा वाढता कल असून त्यामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे. मोताळा शहरात गुरुवार या दिवशी मोठा आठवडी बाजार भरतो. या बाजारामध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात महिला येतात. त्यामुळे या वरील, मटक्याच्या व्यवसायामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या बाबीची गांभीर्याने दखल घेवुन जिल्हा पोलीस प्रशासनाने तात्काळ वरली मटक्याचा अवैध व्यवसाय बंद करण्यात यावे अन्यथा
लोकशाही मार्गाने दिनांक ९ ऑगष्ट, २०२२ रोजी क्रांतीदिनी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के.जी.शाह यांची स्वाक्षरी आहे.

बहुजन समाजातील पहिला सि. ए. होण्याच्या मान पटकावला

0

 

जळगाव :-पल्लवी कोकाटे

जळगांव जामोद तालुक्यातील पळशी सुपो येथील रहिवाशी गजानन भाऊ कोकाटे यांचे चिरंजीव रोशन कोकाटे यांनी तालुक्यात बहुजन समाजातील पहिला सि. ए. होण्याच्या मान पटकावला त्याबद्दल आज रोशन चा सत्कार करण्यात आला। यावेळीं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रसेनजीत पाटील, सुभाषराव कोकाटे, संतोषबाप्पू देशमुख, राष्ट्रवादी युवक चे जिल्हा कार्याध्यक्ष पराग पाटील, रा. कॉ चे तालुका अध्यक्ष प्रमोद सपकाळ, ता. कार्याध्यक्ष महादेव भालतडक, आशीष वायझोडे, दत्ता डीवरे, अनंता कोकाटे, निखिल पाथ्रीकर यांनी सत्कार करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या।

शेगांव नागझरी अकोला मार्ग चिखलमय? जवाबदार कोण भोजने यांचा आरोप

0

शेगांव ता प्र अर्जुन कराlशेगांव नागझरी अकोला मार्ग चिखलमय? जवाबदार कोण
भोजने यांचा आरोप

शेगांव ता प्र अर्जुन कराळे

शेगांव नागझरी अकोला ह्या मार्गाची दुरवस्था करुन चिखलमय करणारा कोण?असा परखड सवाल वंचीत बहुजं आघाडिचे जिल्हाध्यक्ष तसेच माजी जिप सदस्य राजाभाऊ भोजने यांनी उपस्थीत केला आहे
बुलढाणा जिल्हयातील शेवटचे टोक शेगांव नागझरी हे दोन तिर्थक्षेत्र आहेत तसेच अकोला या जिल्हयाला जोडणारे गांवे आहेत या शेगांव नागझरी अकोला मार्गाने संत गजानन महाराजांची पाई पालखि पंढरपुरला याच मार्गाने जाते तसेच संत गोमाजी महाराज यांची पाईवारी संत मुक्ताबाई यांच्या यात्रे करीता दरवर्षी जाते याच रसत्याने अकोला अमरावती वाशिम मराठवाडा मधुन पाई वारीने येणा-या साठी हाच रस्ता सोईस्कर आहे अकोला ते शेगांव जाणारे येणारे याच रसत्याने येजा करतात तसेच विद्यार्थी शेतकरी ग्रामस्त हे सुद्धा याच रसत्याने येतात त्यामुळे अत्यंत वर्देळीचा हा रस्ता 2019पासुन खोदुन ठेवला आहे या बाबत सार्वजनीक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गणोरकार यांचे कार्यालयात वारंवार तक्रारी करुन सुध्दा कोणतीहि दुरुस्ती झाली नाही हा रस्ता दुरूस्त तर दुरच उलट वाहतुकिला त्रासदायक ठरेल असा खोदुन ठेवा चिखल आणि माती मुळे वाहन घसरुन अपघात होता आहेत
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या!
या खोदुन अर्धवट बांधलेल्या रसत्यामुळे या पावसाच्या पाण्याचे नैसर्गिक प्रवाह बदलले आहे पुढे मन नदि असल्याने पावसाचे पाणि वेगाने नदि कडे वाहते त्यामुळे मिळेल त्या मार्गाने पाणी वाहत आहे त्यामुळे रसत्या लगतच्या शेतात पाणी घूसुन पिक बुडाली शेत खरडुन गेले त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले त्यांना तातडिने मदत मिळावी अन्यथावंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिव्र आंदोलन करु तसेच हा इतका रहदारीचा महत्वाचा रस्ता अर्धवट ठेवणारा जवाबदार कोण?असा सवाल विचारत राजाभाऊ भोजने यांनी तिव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे

शेगांव नागझरी अकोला ह्या मार्गाची दुरवस्था करुन चिखलमय करणारा कोण?असा परखड सवाल वंचीत बहुजं आघाडिचे जिल्हाध्यक्ष तसेच माजी जिप सदस्य राजाभाऊ भोजने यांनी उपस्थीत केला आहे
बुलढाणा जिल्हयातील शेवटचे टोक शेगांव नागझरी हे दोन तिर्थक्षेत्र आहेत तसेच अकोला या जिल्हयाला जोडणारे गांवे आहेत या शेगांव नागझरी अकोला मार्गाने संत गजानन महाराजांची पाई पालखि पंढरपुरला याच मार्गाने जाते तसेच संत गोमाजी महाराज यांची पाईवारी संत मुक्ताबाई यांच्या यात्रे करीता दरवर्षी जाते याच रसत्याने अकोला अमरावती वाशिम मराठवाडा मधुन पाई वारीने येणा-या साठी हाच रस्ता सोईस्कर आहे अकोला ते शेगांव जाणारे येणारे याच रसत्याने येजा करतात तसेच विद्यार्थी शेतकरी ग्रामस्त हे सुद्धा याच रसत्याने येतात त्यामुळे अत्यंत वर्देळीचा हा रस्ता 2019पासुन खोदुन ठेवला आहे या बाबत सार्वजनीक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गणोरकार यांचे कार्यालयात वारंवार तक्रारी करुन सुध्दा कोणतीहि दुरुस्ती झाली नाही हा रस्ता दुरूस्त तर दुरच उलट वाहतुकिला त्रासदायक ठरेल असा खोदुन ठेवा चिखल आणि माती मुळे वाहन घसरुन अपघात होता आहेत
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या!
या खोदुन अर्धवट बांधलेल्या रसत्यामुळे या पावसाच्या पाण्याचे नैसर्गिक प्रवाह बदलले आहे पुढे मन नदि असल्याने पावसाचे पाणि वेगाने नदि कडे वाहते त्यामुळे मिळेल त्या मार्गाने पाणी वाहत आहे त्यामुळे रसत्या लगतच्या शेतात पाणी घूसुन पिक बुडाली शेत खरडुन गेले त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले त्यांना तातडिने मदत मिळावी अन्यथावंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिव्र आंदोलन करु तसेच हा इतका रहदारीचा महत्वाचा रस्ता अर्धवट ठेवणारा जवाबदार कोण?असा सवाल विचारत राजाभाऊ भोजने यांनी तिव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाची भरपाई द्या‌‌.महसूल विभागात स्वाभिमानीचा अधिकाऱ्यांना घेराव.

0

 

जळगाव जामोद/ पल्लवी कोकाटे

सततच्या पावसामुळे शेतातील उभे पिक पाण्याखाली गेल्याने सडलेल्या पिकांची शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या. या मागणीसाठी स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी दि.२४ जुलै रोजी शेतकऱ्यांनसह थेट तहसिल कार्यालय गाठत महसुलचे अधिकारी उखे यांना घेराव घालत संताप व्यक्त केला. यावर्षी राज्यात सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे बहुतांश शेतात पाणी जमा झाले आहे. त्यामुळे शेतातील उभे पिके पाण्याखाली गेल्याने सडुन पुर्णपणे नष्ट झाले आहेत,त्यातील कपाशी, सोयाबीन, मुंग, उळीड, मका, ज्वारी, तुर, इत्यादी पिके खराब झाली आहेत. त्यातच वाणी कीडे मुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणिचा सामना करावा लागला, त्यामुळे शेतकरी पुर्णपणे आर्थिक संकटात सापडला आहे, आणि आता राज्यभर सुरू असलेल्या या सततच्या पावसामुळे शेतकरी पुर्ण पणे हवालदिल झाला आहे, शेतकऱ्यांवर आलेल्या या नैसर्गिक संकटातून बाहेर काढण्यासाठी, जळगाव तालुक्यातील शेतीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्या. अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन जिल्हाभर तिव्र आंदोलन करणार असल्याचा ईशारा स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी बोलतांना दिला.यावेळी रोशन देशमुख, सुपेश वाघ,नयन इंगळे, आशिष सावळे,नाना पाटील, अनंता गायकी, देविदास पान्हेरकर, विनोद पान्हेरकर, विनोद करागळे, यांच्या सह बहुसंख्य कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

जिल्हा परिषद शाळा पाळा शिक्षण मिळण्याकरिता शाळा बंद आंदोलन व पालकांचे साखळी उपोषण सुरू

0

 

खामगांव – राजेंद्र मुंडे

खामगाव तालुक्यातील पाळा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये वर्ग एक ते सात असून एकूण विद्यार्थी संख्या 136 असून कार्यरत शिक्षक मात्र तीनच आहेत गेल्या एका वर्षापासून पंचायत समिती गट विकास अधिकारी राजपूत साहेब, गट शिक्षण अधिकारी श्री गायकवाड साहेब, तसेच जिल्हा परिषद चे जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी सी पागोरे साहेब यांच्याकडे वेळोवेळी शिक्षक मागणीचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य तसेच ग्रामपंचायत सरपंच व सर्व सदस्य तसेच पालकांनी वेळोवेळी निवेदन सादर करून व बिंदु नामावली नुसार पोर्टल लाही तक्रार देऊन अद्यापही एकही शिक्षक मिळाला नाही तरी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य व सर्व विद्यार्थी पालक यांनी शाळा बंद आंदोलन व गावकरी यांनी आज शाळा बहिष्कार व बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे बंद आंदोलन व साखळी उपोषण चालू असताना जर यामध्ये काही नुकसान झाल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यावर असेल

रोटरी क्लबतर्फे भव्य शेतकरी मार्गदर्शन शिबिर

0

हिंगणघाट :- मलक  नईम

रोटरी क्लब हिंगणघाट तर्फे स्थानिक माहेश्वरी भवनात UPL कंपनीच्या सौजन्याने भव्य किसान मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष डॉ.अशोक मुखी, क्लबचे अध्यक्ष पराग कोचर, सचिव सतीश डांगरे, सहप्राचार्या माया मिहाणी, प्रकल्प संचालक अभिजित बिडकर, प्रा जितेंद्र केदार, सुरेश चौधरी, टिनू बोडसे यांच्या हस्ते सरस्वती व पॉल हॅरिस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. , रोटरीचे जनक.कर करून दीपप्रज्वलन केले. यावेळी क्लबचे अध्यक्ष पराग कोचर यांनी सांगितले की, अनेक शेतकऱ्यांना पीक निकामी होण्याचे कारण माहीत नसून कोणती खते व कोणती कीटकनाशके कधी वापरावीत, त्यांच्या माहितीसाठी यूपीएल कंपनीच्या शास्त्रज्ञांचा सल्ला घेतला जातो.यावेळी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर टिनू बोडसे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कापसाचे उत्पादन वाढविण्यासाठी कीड नियंत्रण कसे करावे हा त्यांचा मुख्य विषय होता. पाऊस व इतर कारणांमुळे पिकांवर किडे येतात. ते पिके खराब करतात किंवा त्यांना वाढू देत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कोणत्या पिकांवर कोणते कीटकनाशक वापरावे आणि पिकांचे उत्पादन कसे वाढवायचे ते सांगितले. योग्य तणनाशकाचा वापर कसा करावा, याचीही माहिती यावेळी देण्यात आली. योग्य औषध योग्य वेळी, योग्य पद्धतीने, योग्य पद्धतीने वापरावे, अशा सूचनाही यावेळी शेतकऱ्यांना करण्यात आल्या.
कार्यक्रमास हिंगणघाट समुद्रपूर तालुक्यातील सुमारे 330 शेतकरी उपस्थित होते, त्यांनी या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेतला.
त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपल्या शंकांचे निरसन केले.
या कार्यक्रमात

आरोग्य विभागाची पूरग्रस्त लोकांसाठी आरोग्य यंत्रणा कार्यान्वित

0

 

हिंगणघाट: मलक नईम

शहर व परिसरात सतत बरसणाऱ्या सरिमुळे गंभीर पुर स्थिती तयार झाली आहे. यावर परिणामकारक उपाय योजना शासन प्रशासन कडून अमलात आणल्या जात आहे.
अतिवृष्टी मुळे पाण्यापासून होणारे आजार, यावर नियत्रंण करण्याची गरज लक्षात घेता आता आरोग्य यंत्रणा ही कार्यान्वित करण्यात आलेली आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ किशोर चाचारकर आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ विशाल रुईकर यांच्या नेतृत्वात हे आरोग्य पथक आता पूरग्रस्त च्या आरोग्याची काळजी घेत आहे. पुराचे पाणी शहरातील अनेक वॉर्डातील घरात शिरले. त्यामुळे या पूर बाधितांना स्थानीय मोहता शाळेत स्तांलातरित करण्यात आले. या पूरग्रस्तां ची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. यासाठी गठित चमू मधे डॉ योगेश वाघमारे, डॉ अमित तावडे, डॉ शुंभागी श्रीराव, डॉ संजीवनी देवलकर, आरोग्य सेविका सविता पाणबुडे, माधुरी चौधरी, ,,औषधी निर्माण अधिकारी कु हिणा शेख ,,, आरोग्य सेवक सचिन खंदार, सुभाष वाडगे इत्यादींची चमू गठित करण्यात आलेली आहे. त्यांना ठरवून दिलेल्या ठिकाणी जाऊन आरोग्य सेवा दिल्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश काढण्यात आलेले आहे.
त्याचप्रमाणे आरोग्य सेवकांनी पूरग्रस्त भागात जाऊन त्या ठीकानी संभाव्य आजार तथा पिण्याचे पाण्याचे स्त्रोत आणि पाण्याच्या शुद्धते वर देखरेख करण्याचे आदेश बजावण्यात आलेले आहे. या दरम्यान पूर्व सूचना न देता रजेवर राहण्यास मनाइ करण्यात आलेली आहे.

अतिवृष्टीमुळे घराच्या छतासहित भिंत पडली.

0

 

हिंगणघाट दि.२२ डॉ.स्थानिक मुजुमदार वार्ड येथील रहिवासी श्रीमती सुनिता गोपाल मेश्राम यांचे राहते घर
सततधार पावसामुळे कोसळले.
अतिवृष्टीमुळे घरावरील छत व भिंत पडली असून त्यामुळे घरातील अन्नधान्य व इतर साहित्याच मोठे नुकसान झाले.
शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत या कुटुंबियांचे घरकुल मंजूर असून दोन वर्षापासून त्यांना या योजनेचा फायदा अजूनही मिळाला नाही.
शहरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गरजु आहेत, त्यांना आजही घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही .
त्यामुळे लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाकडून यांची दखल घेऊन यांना त्वरित घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा तसेच अतिवृष्टिमुळे झालेल्या हानीची नुकसान भरपाई देण्यात यावी,अशी मागणी करण्यात येत आहे.

दहिटणे येथील जळीतग्रस्त कुंटुंबियाना अक्कलकोट तालुका नाभिक टायगर सेनेचे मदतीचे हात पुढे. 

0

 

समाजाला मदत करणे नैतिक कर्तव्य आहे. या  सामाजिक बांधिलकीच्या सामाजिक जाणिवेतून महाराष्ट्र राज्य नाभिक टायगर सेना विविध पातळ्यावर मदत करत असते. आपल्याच समाजातील लोकांना आधार देण्यासाठी कायम अग्रभागी असलेली संघटना म्हणून नाभिक टायगर सेना कायम पुढेच असते नाभिक टायगर सेना प्रदेशाध्यक्ष श्री संतोष भाऊ कुरमेलवार यांच्या सहकार्याने अक्कलकोट तालुक्यातील दहीटणे येथे शॉर्ट सर्किटने घराला आग लागून झालेल्या नुसकानीमुळे श्री गजानन लिंबाजी काळे अडचणीत असल्याने नाभिक टायगर सेना महाराष्ट्र राज्याचे विविध पदाधिकारी खालील प्रमाणे
१) सन्माननीय सौभाग्यवती वैशाली संतोष कुरमेलवार॒ —1111रू
२) सन्माननीय नाभिक टायगर सेनेचे पुणे येथील श्री रमाकांत रायकर साहेब—- 1500रू
३) अंबरनाथ जि. ठाणे नाभिक टायगर सेनेचे सन्माननीय श्री दताभाऊ शिंदे—1001रू*
४) पुणे येथील नाभिक टायगर सेनेचे सन्माननीय श्री अनिल मल्ललवार—500रू*
५) भारतीय जनता पक्षाचे घोळसगांव येथील सन्माननीय शशिकांत पाटील साहेब—500रू* ६) *अक्कलकोट तालुका  नाभिक टायगर सेनेचे सन्माननीय अध्यक्ष श्री संजय सुरवसे—400 रू
या सर्व मान्यवरांनी दहीटणे (ता. अक्कलकोट) येथील जळीतग्रस्त श्री गजानन काळे यांच्या कुटुंबाला रु.5000 ची सामुहिकपणे मदत करून या सर्व मान्यवरांनी छोटासा आधार देण्याचा संकल्प केलेले ही मदत
नाभिक टायगर सेना अक्कलकोट तालुका* *अध्यक्ष श्री संजय सुरवसे जळीतग्रस्त पिडीत*
श्री गजानन काळे यांच्या कुटुंबाकडे रु 5000 देण्यात आले*
यावेळी अक्कलकोट तालुका नाभिक टायगर सेना कार्याध्यक्ष सन्माननीय श्री नरसिंग गायतोंडे शिरवळ व माझे भाचे चि. पांडुरंग सुरवसे व जळीतग्रस्त पिडीत कुटुंब उपस्थित होते सोलापूर ये�