आकोट : 06/09/2020. स्थानिक राजे संभाजी ऍकेडमी अवधुत कॉलॉनि येथे,तानाजी मालुसरे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अकोट द्वारा कोरोना वीर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून,ना.त. राजेश गुरव, psi पाटेखेडे मॅडम,शिवसेना जिल्हा समन्वयीका माया ताई म्हैसने,शिवसेनेचे मनीष दादा कराळे, चित्रपट निर्माते दीपक गोरे,adv संतोष खवले हजर होते.तर कोरोना महामारीच्या काळात ज्यांनी जनसेवेचे कार्य अखंड पणे चालू ठेवले अशा कोरोना वीरांचा या वेळी सन्मान करण्यात आला, त्यामध्ये पो,हे,कॉ.हिम्मत दंदी, डॉ.कापसे, डॉ.पारसकर, डॉ प्रमोद येउलकर, आ सेवक संतोष बुध, प्रवीण चापके, निचळ , अशोक टेकाडे, बी.ए.वावरे, आ,सेविका ज्योती सोळंके, पत्रकार कुशल भगत,राहुल कुलट,दीपक रेळे, योगेश लबडे, सरपंच संजय ताडे,विराट प्रतिष्ठानचे विशाल भगत,क्रांती ग्रुपचे अचल बेलसरे,सुरज वर्मा,शिव छत्रपती साम्राज्याचे ऍड.संतोष खवले,यांना सन्मानित करण्यात आले, तर प्रमुख मार्गदर्शक श्री गुरव साहेब माया ताई म्हैसने,psi अनुराधा पाटेखडे, ऍड संतोष खवले यांनी कोरोना पार्श्वभूमीवर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.राजीव खारोडे सर,शुभम सोळंके, प्रथमेश बोडखे,हरीश गावंडे, प्रज्वल कोरडे,तुषार नांदूरकर,यांनी मोलाचे योगदान दिले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रवीण बोंद्रे, प्रस्थावीक सुरज बुध तर आभार प्रदर्शन आशिष भटकर यांनी केले,कार्यक्रमाचे शेवटी अजिक्य भारत या वृत्तपत्राचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
केंद्र व राज्य शासन रस्ते नवीनीकरणासाठी विविध योजनांतर्गत कोटय़वधीचा निधी देतात. मात्र हा निधी रस्यांवरील खड्ड्यांमध्ये जात असल्याचे निदर्शनास येते. देवरी- चिचगड मार्ग हे त्याचेच उदाहरण असुन रस्त्यावर खड्डे की खड्डयात रस्ता शोधण्याची वेळ आली आहे.
देवरी शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक. ६ वर असुन तालुका, पंचायत समिती, कृषी, शिक्षण , प्रकल्प, अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधीक्षक आदी महत्त्वापूर्ण कार्यालयांसह आठवडी बाजार व नगरपंचायततीचे ठिकाण आहे.
त्यामुळे तालुक्यातून दररोज हजारो नागरिकांची वद्ळ असते. चिचगड परीसरातुन येणाऱ्या नागरीकांना रस्त्यावरील खड्ड्यामध्ये लहान-मोठे अपघात नेहमीच झाले आहे स्थानिक स्वराज्य संस्थाचे पदाधिकारी जन प्रतिनिधीचे दुर्लक्ष होत आहे,
त्यामुळे नागरिकांना शेष व्यक्त होत असुन रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून लवकरात लवकर नूतनीकरण करण्याची मागणी जोर धरत आहे.
अकोला बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष वेधण्याऱ्या तेल्हारा तालुक्यातील वारी भैरवगड येथील वान धरणात आता ७४.२७ टक्के जलसाठा उपलब्ध झाला असल्याची माहिती वान धरण अधिकारी यांनी दिली या धरणात दर दिड तासांनी १ सेमी ने वाढ होत असल्याने हे धरण उधा पर्यत ७५ टक्के होणार असल्याची माहीती अधिकाऱ्यानी दिली आहे आहेअमरावती जिल्ह्यात झालेले कमी पजन्यमान पाहता धरणात याधरणात सुरुवातीपासूनच पाण्याचा येवा कमी आहे यावर्षी या धरणाचे गेट उघडे करण्याची वेळ कदाचित येणारही नाही परंतु वान धरण हे धरण १०० टक्के भरणार की नाही याबाबतही प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे या धरणावर अनेक गावांचा पाणी प्रश्र्न अवलंबून आहे शिवाय शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण होते की नाही हे येणारा काळच ठरवेल
Covid-19 या महामारी मुळे जाहीर केलेल्या लोकांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती मुळे सर्वसामान्य कष्टकरी जनतेचे जीवन उद्ध्वस्त झाले शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही मजुरांच्या हाताला काम नाही यामुळे सर्वसामान्य जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे तसेच या लॉकडाऊन मध्ये रस्त्यावर व्यवसाय करणारे छोटे व्यवसायिक यांचे व्यवसाय ठप्प झाले त्यांच्याकडे इतर कोणतीही उपजीविकेचे साधन नसल्यामुळे त्यांचे वर सुद्धा उपासमारीची वेळ आली आहे सर्व कष्टकरी समाजघटकांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या मागण्या म्हणजे स्वामीनाथन कमिशनच्या सर्व शिफारशी ची अंमलबजावणी करण्यात यावी ग्रामीण व शहरी भागात रोजगार हमी कायदा लागू करा अंगणवाडी व आशा वर्कर या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या अंगणवाडी कर्मचारी आशा वर्कर यांना covid-19 च्या कामात लागणारे सुरक्षा साधने देण्यात यावे अतिवृष्टी मध्ये जळगाव संग्रामपूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसाना ची भरपाई म्हणून हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या छोटे छोटे व्यवसायिकांना साडेसात हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात यावी आणि ऑनलाइन शिक्षण प्रणालीमुळे समाजातील आदिवासी आर्थिक वंचित भटके या समाजातील छोटी छोटी मुले शिक्षणापासून फेकल्या जाऊनही म्हणून शिक्षण हे शाळेतूनच देण्यात यावे अशा मागण्या निवेदन जळगाव तालुका मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाच्यावतीने स्थानिक उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत माननीय प्रधानमंत्री यांना देण्यात आले निवेदनावर रामेश्वर काळे ज्ञानेश्वर तायडे विजुभाऊ पोहकर सौ सरला ताई सौ सविता ताई चोपडे नाजमा बी वजीर खा वंदना डोंगरदिवे अनुसया वडाळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या निवेदनावर होते
अकोला :- शिवसेना महीला आघाडी अकोला कडुन संपर्कसंघटीका वैशालीताई घोरपडे यांच्या मार्गदर्शनात्त जिल्हा संघटीका देवश्री ठाकरे यांच्या नेतृत्वात अभिनेत्री कंगणा रणावत हिचा तिव्र शब्दात निषेध करण्यात आला संपूर्ण महाराष्ट्र हा मराठी अभियतेचा गड आहे.मुंबईला पाकव्याप्त करिमर असा उलेख करून महाराष्ट्राचा अपमान केला.झाशीच्या राणी तिची तुलना करणारे राम कदम ह्यांचा ही निषेध व्यक्त करण्यात आंदोलन करण्यात आले व तिच्या विरुद्ध सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे निवेदन देण्यात आले.
ह्यावेळी शिवसेनेच्या जोस्ना चोरे जिल्हा संघटीका देवश्री ठाकरे,उपजिल्हा संघटीका निलिमा तिजारे,शुभांगी किनगे,सुनिता श्रीवास,रेखाताई राऊत, शिवसेना शहरप्रमुख अतुलभाऊ पवनीकर,राजेश मिश्रा मंजुषा शेळके,वर्षा पिसोळे,संगीता मराठे,सिमा मोकळकर,पप्पू चौधरी,विशाल कपले,गजानन बोराडे,युवासेना शहरप्रमुख नितीन मिश्रा,संगिता राठोड ,गोपाल बिल्लेवार,रूख्मिनी जाधव शितल वाघमारे,अर्चना मोकळकर,शिवसेनेचे आजी माझी व युवासेनेचे पदाधीकारी कार्यकर्ते व महीला आघाडी कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.
.
आल्याने चिंता वाढली आहे. सोबतच तीन दिवसांपूर्वी या शाखेतील एक अधिकारी पॉझिटिव्ह आला होता. त्यामूळे तीन दिवसा पासून बँकेचे सर्व व्यवहार बंद करून एकूण दहा लोकांचे स्वॅब नमुने घेऊन तपासणीला पाठविले होते.दिवसेंदिवस कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याने स्वॅब तपासणी करणाऱ्या लॅबमध्ये तान वाढत आहे.परिणामी संग्रामपूर येथील बँकेतील लोकांचे रिपोर्ट येण्यास चार दिवस लागले. चवथ्या दिवशी आलेल्या रिपोर्ट नुसार या बँकेतील शाखा व्यवस्थापकासह इतर तीन अधिकारी व अजून एक जण तसेच याच बँकेशी संबधित एक असे सात जण पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मयुर वाडे यांनी माहिती दिली आहे.सदर बँक चार दिवसांपासून बंद असून आता अजून किती दिवस बंद राहणार हे सद्या तरी सांगता येणार नाही. या मुळे या बँकेत व्यवहार करणाऱ्याची चांगलीच पंचाईत झाली असून वरिष्ठांकडून यावर काही पर्याय काढला जातो का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे
बुलढाणातील मेहकर तालुक्यामधील डोणगांव शहरात कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडुन आरोग्य अभियान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते,जिल्हासह ग्रामीण भागात गेल्या पाच महिन्यापासुन कोरोना विषाणूच्या लढाईत शासन-प्रशासन सर्वोतपरी प्रर्यत्न करतानी दिसत आहेत.पण काही टंगेखोर आजही रसत्यावर मोकाट फिरतांना दिसत असल्याच्या कारणाने ,कोरोना विषाणूशी मुकाबला करण्यासाठी घरातच थांबणे गरजेचे आहे.
कोरोना विषाणू संसर्गाची साखळी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरीही मेहकर तालुक्यामधील डोणगांव शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. त्यामुळे दि.४ सप्टेंबर रोजी डोणगांव मध्ये आरोग्य विभागाचे वैधकीय अधिकारी डॉ अमोल गवई यांनी डोणगांव मध्ये कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य अभियान राबवण्यात येऊन गावातुन अभियान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, या अभियान रॅली मध्ये जिल्हा परिषदचे कृषि सभापती राजेंद्र पळसकर,तर मेहकर पंचायत समिती सभापती निंबाजी पांडव सहभागी होते,व महिला सरपंच सौ उषा खोडके, ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी,अंगणवाडी सेविका, मदतनिस,आशा सेविका,आरोग्य विभागाचे डोणगाव मधील सर्व कर्मचारी,आरोग्य सहायक शिवशंकर बळी सह डोणगांव वैधकीय अधिकारी डॉ अमोल गवई,हे कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य विभाकडुन जनजागृती अभियान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सोशल डिशस्टिंगच्या नियमाचे पालन करण्यात आले असता, रॅलीमध्ये विविध फरक जनजागृतीचे आकर्शक दिसत होते,तर आजाराची लक्षणे सांगताना सर्दी, खोकला, ताप, श्वसन प्रक्रियेत त्रास होत असेल तर त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करणे. तसेच हा आजार होऊ नये, म्हणून घ्यावयाची काळजी, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. गार पाणी, थंडपेय, आईसक्रीम तळलेले पदार्थ याचे सेवन करणे टाळावे, अर्धवट कच्चे शिजलेले अन्न खाऊ नये, प्राण्यांचा संपर्कात राहू नये, उघड्यावर थूंकू नये, बाहेरून आल्यावर अथवा शौचास जाऊन आल्यावर हात साबणाने धूणे, शिंक व खोकला आल्यावर तोंडावर रुमाल किंव्हा हात ठेवणे, गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करणे.विनाकारण कुठेही बाहेर फिरु नये,शाररीक संपर्क टाळावा,तर व्यापारीवर्गानी दुकानात गर्दी न करता,ग्राहकांच्या तोंडावर माक्स बांधुन आल्यावरच वस्तु देऊन व्यापार करावा,तसेच सुरक्षित अंतर ठेऊनच राहावे,अशा अनेक आरोग्यसंदर्भात कोरोना संक्रमण रोखण्यासाठी डोणगांवआरोग्य विभागाचे वैधकीय अधिकारी अमोल गवई यांनी
अशा प्रकारची काळजी घेणे, अशी माहिती दिली आहे. —
Integer quis nisl at orci feugiat lobortis quis a odio. Etiam efficitur metus ultricies nisl lacinia malesuada. Mauris ante eros, convallis vitae eros ut, congue placerat ante. Etiam metus massa, volutpat sit amet sapien ut, condimentum ultricies dui. In mauris metus, semper eu consequat eget, porttitor sed dui. Nam eu hendrerit nibh. Mauris vulputate lectus at nisi elementum, sed fermentum erat malesuada. Integer a lectus vel felis semper sollicitudin eu in leo. Phasellus eget nisi nec tortor placerat ornare vitae in odio. Maecenas ultrices efficitur sagittis.
Maecenas elit nisi, placerat a leo nec, ultricies tincidunt ante. Nullam et ante elit. Aenean ullamcorper egestas consectetur. Donec euismod quam quis sollicitudin accumsan. Curabitur feugiat orci enim, sagittis mattis nisi malesuada sed. Nullam ac lorem porta, semper urna vel, tempus sapien. Vestibulum iaculis id eros id interdum. Pellentesque laoreet varius lectus sit amet tempor. Curabitur suscipit massa eu nibh tincidunt, et vehicula magna mollis. Integer in augue euismod, feugiat libero at, fermentum leo. Donec pulvinar arcu placerat pretium condimentum.
Vivamus nisl odio, semper at erat non, aliquet sollicitudin nisi. Curabitur nunc ligula, semper vel erat nec, ultrices ultricies dolor. Aliquam eleifend arcu in dui tincidunt pharetra. Sed nec mattis urna. Vestibulum sed leo tellus. Quisque finibus feugiat leo, eu lobortis arcu sodales aliquam. Suspendisse viverra accumsan lectus ut sodales. Nulla ac sodales nisl. Nunc malesuada quis nunc nec pretium. Mauris euismod tristique lorem vel rutrum. Sed vitae tortor et dolor tincidunt egestas.
A heading
Vestibulum luctus, dolor vel facilisis egestas, augue enim commodo lorem, vitae auctor nulla nulla ut tortor. Sed sapien massa, efficitur vel arcu at, convallis euismod sapien. Ut at augue vel nisi consequat porttitor. Aliquam vel vestibulum diam. Vestibulum ligula elit, volutpat in eleifend nec, viverra at nisi. Quisque auctor euismod tincidunt. Integer ornare rutrum sodales. Praesent accumsan lobortis enim, ut facilisis risus pulvinar sit amet. Suspendisse eget gravida nisl. Nullam ut risus ultrices, sodales metus sit amet, vestibulum metus. Aenean porta dolor ut ante hendrerit, eget commodo lectus lobortis. Suspendisse est dui, consectetur in laoreet ut, rutrum sit amet odio.
Sed malesuada sodales dui. Nullam ultricies ac nibh sit amet aliquam. Nulla efficitur arcu felis, vitae ullamcorper sem lobortis in. Sed consequat orci in eros varius imperdiet. Vestibulum ante ipsum primis in faucibus orci luctus et ultrices posuere cubilia curae; Nam dictum feugiat rutrum. Mauris eu tempor felis. Praesent quis lectus a urna scelerisque pellentesque. Ut pellentesque ligula a lorem posuere volutpat. Praesent vitae enim elementum, malesuada metus in, pharetra turpis. Pellentesque ut mauris ut purus congue malesuada vitae ut quam. In pretium, ipsum non interdum sollicitudin, elit nunc porta massa, vitae venenatis metus nisl ut ligula. Sed aliquet nibh arcu, at convallis nisl fermentum id.
Another heading
Fusce tempor mattis rutrum. Suspendisse dignissim libero ex, vitae rhoncus enim bibendum at. Sed pulvinar, neque eget tincidunt scelerisque, libero nulla cursus est, sed dictum est magna sit amet urna. Sed blandit urna velit, non vestibulum lectus luctus id. Sed ut porta sapien, eu tincidunt massa. In semper, sem ac vehicula laoreet, ipsum tellus tincidunt arcu, nec mollis enim turpis nec sapien. Class aptent taciti sociosqu ad litora torquent per conubia nostra, per inceptos himenaeos. Phasellus vitae faucibus nibh, vitae aliquam risus. Praesent suscipit tincidunt dui eu rutrum. Curabitur dolor ligula, commodo vitae rutrum a, pharetra ac diam. Aenean orci massa, consequat sollicitudin accumsan eu, maximus dignissim massa. Pellentesque semper vulputate risus non maximus. Nullam eget velit in leo rutrum vehicula. Pellentesque sit amet pharetra urna, vel consectetur elit. Curabitur lorem magna, scelerisque a purus nec, elementum scelerisque velit.
जळगाव जा तालुक्यात ७५ लक्ष रुपयाचे हायमास लँम्प मंजुर झाल्याचे दि. २/९/२०२० रोजी दै सकाळ वृत्त पत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीतुन कळाले त्या अनुशंगाने आपल्या प्रशासनास माझ्या पुर्ण मगणीची खालील प्रश्नाची लेखी स्वरुपात तात्काळ पुर्तता करण्यात यावी १) हायमास लँम्प ची खरोखर गरज आहे का..? २)ह्या लँम्प बाबत मगासवर्गीय वस्तीतील ग्रामस्थाना विचारात घेण्यात आलेले आहे काय..? ३) ७५ लक्ष रुपयाची मंजुरी फक्त हायमास लँम्प वर झाली याचा अर्थ मागासवर्गिय वस्तीतील मुलभुत सुविधा मुक्त झाल्या काय.. रस्ते नाल्या पिण्याचे पाणी व्यवस्था मागासवस्तीतील पोच रस्ते सर्व ठिकाणी झाले काय .. इलेक्ट्रिक बोर्ड मार्फत अद्याप प्रयत्य मागासवर्गिय वस्त्यामधे विज नव्हती काय . हायमास लँम्प ची मगास वर्गिय लोकान कळून खरोखर मगणी झाली होती काय …जि प जामोद सर्कल मधे दलित वस्ती नावे २५ ते ३० हायमास मंजुर झाले असुन ते मागासवर्गीय वस्तीत न लावता इतर ठिकाणी का लावण्यात आले आसलगांव जि प सर्कल मधे मगास वर्गिय लोकवास्ती जास्त असुन तेथे १ च हायमास लँम्प का.. हायमास लँम्प ची बाहेरील बाजारात रु ५० ते ६० हजार किमत असताना शासन दरात रु एक लाख ते एकलाख सतेचाळीस हजार ऐवढी काठरवण्यात आली दलित वस्तीतील झालेला निधी व योजना दलित वस्तीतच राबवण्यात यांवे तसेच अनेक माझ्या अनुउत्तरीत प्रश्नांची उत्तरे हायमास लँम्प व मागास वर्गीय वस्तीतील झालेल्या कामाबाबत प्रशासना कळून आम्हास मिळने संविधनीक आहे तरी आता ज्या ज्या ठिकाणी हायमास लँम्प मंजुर झालेत त्या त्या गावात मगासवर्गीय समीती त्या त्या वार्डात नेमुन प्रस्तावीत ठिकाणी लाइट बसविण्यात यावे पं स प्रशासनाने त्या त्या वास्तीत जाउन त्याना या बाबत त्याना अवगत करावे याचा मुख्य उद्देश असा कि हा निधी मागासवर्गीयाचा असुन मंजुर झालेला हायमास लँम्प ची सोय हि तातपुर्ती आहे कायमची नाही जर मागासवर्गिय वस्तीत विज खांब आहे तर त्या ठिकाणी १०० रु बल्प उपयोगी पडू शकतो याचा विचार सुद्धा BDO म्हनुन,आपन स्वताहा करावा आता प्रयत्य लावण्यात आलेले हायमास लँम्प अनेक बंद अवस्थेत आहे याची खातरजमा करुनच सदर हायमास लँम्प सध्यास्थीत बंद अवस्थेत आहेत याची खातर जमा करुनच सदर हायमास लँम्प बाबत योग्य तो निर्णय घ्यवा जने करुन शासकीय निधी जो दलित वस्तीच्या विकासासाठी खर्च व्हायला पाहीजे तो तो व्यर्थ जानार नाही
विशेष महत्त्वाचे सदर कामाची निविदा इ टेन्डर ची मागणी केलली आहे का वृत्तपत्रातुन या बाबतची निवीदा मागवली आहे सदर काम पं स स्तरावरुन कोनत्या पद्धतीने राबवल्या गेली किवा जात आहे त्या बद्दलची माहीती लेखी स्वरुपात देण्यात यावी स्थानिक दलित वस्तीतील लोकांना विश्वासात घेवुन कामाची पद्धती ठरवली असल्यास त्या बद्दलची माहीती द्यावी अन्यथा या पद्धतीचा वापर करुन हि योजना पारदर्शक पने राबण्यात यावी अन्यथा रि पा ई च्या वतीने लोकशाही मार्गाने आदोलन छेडण्यात येईल अन्यथा सर्व परिस्थितीत पं स प्रशासन यंत्रणा जबाबदार राहील याची नोद घ्यावी करीता निवेदन दि ४/९/२०२० रोजी सादर निवेदनकर्ते प्रशांत तायडे रि पा ई युवा जिल्हा अध्यक्ष गोपालअवचार ता अध्यक्ष भास्कर भटकर जिल्हा सचिव संजय वानखडे ता सदस्य
किशोर वले ता सदस्य विलास सोनोने ता सचिव यांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत
बंद घरातले दिवे चालू-बंद होत असल्याने शेजार्यांना शंका आली. त्यांनी लगेच पोलिसांना कळवले. पोलिसांनीही वेळ न दवडता धाव घेतली आणि दबा धरून बसलेल्या चोराच्या मुसक्या आवळल्या. गेल्या काही दिवसांत शहर, तालुक्यात झालेल्या घरफोड्या या चोरानेच केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यादृष्टीने तपास केला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून जळगाव जामोद शहरात व तालुक्यात घरफोड्यांचे प्रमाण वाढले होते. काही ठिकाणी मंदिराची दानपेटी फोडली जात असे तर काही ठिकाणी कोणी घरी नसताना रात्री घर फोडले जात होते. यामुळे पोलिस प्रशासन मात्र चिंताग्रस्त झाले होते. ठाणेदार सुनील जाधव यांनी शहरातील पोलिसांची रात्रीची गस्त वाढवली. परंतु कोणतेही धागेदोरे हाती लागत नव्हते. 2 सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर दोन-तीनच्या सुमारास पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की महसूल कॉलनीमधील तुळशीराम हरिभाऊ भड मागील काही दिवसांपासून घरी नाहीत. परंतु त्यांच्या घरातील लाईट चालू बंद होत आहे. ही माहिती गस्तीवर असलेले पी.एस.आय. प्रल्हाद मदन व त्यांचे सहकारी यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घराचा दरवाजा तोडलेला होता. घरातील सामान अस्तव्यस्त फेकलेले होते. चोर हा दबा धरून बसला होता. पीएसआय श्री. मदन व त्यांच्या सहकार्यांनी त्याला रंगेहात पकडले. जियाउल्लाखाँ असतुल्ला खाँ असे या चोरट्याचे नाव असून, तो नांदुरा येथील आहे. त्याचा शहरात अनेक ठिकाणच्या चोर्यांत सहभाग असू शकतो. तपास जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रल्हाद मदन, एएसआय श्री. गव्हाळे, कॉन्स्टेबल श्री. राजपूत, कॉन्स्टेबल इरफान शेख व कॉन्स्टेबल योगेश निंबोळकर करत आहेत.