village rain | जगातील असा एकमेव गाव जिथे आजपर्यंत एकदाही पाऊस पडलेला नाही जर सौंदर्य पाहून म्हणाल स्वर्गच आहे पण हे गाव एका उंच डोंगराचे टोकावर असल्याने तेथील खालचे दृश्य अत्यंत निसर्गमय

 

village rain | शाळेत असताना निसर्गाचे ऋतुचक्र आपण बरेच वेळा शिकले आहेत तर या सामान्य आपल्याला उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा असे तीन ऋतू माहीत असतात प्रत्येक ऋतूचे वेगवेगळे महत्त्व आहेत

परंतु या तीन ऋतूतील एक पावसाळा हा ऋतूचे महत्त्व घटक आहे परंतु या पावसाळ्यात झाडांना पालवे फुटते तर शेतीचे कामे हाती घेतले जातात या माहिती या जगात असा एक गाव आहे जिथे आजपर्यंत एकदाही पाऊस पडलेला नाही.

तर ते गाव कोणतं आहे आपण पाहूया पुढचे भागात गावाचा सौंदर अबाधित आहे या गावात साधारण मागील 14 दस लक्ष  पासून पाऊसच पडला नाही हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे या गावचा सौंदर्य अनेक आकर्षित करते.

hinganghat news | मातीतला खेळ जपा, त्यामुळे देह आणि मन हि जपल्या जाईल अतुल वांदिले यांच्या हितोपदेश.नंदोरी येथे भव्य कब्बडी स्पर्धेच्या बक्षिस वितरण

यमन देसाची राजधानी सना येथील एक गावात अद्याप पाऊस आतापर्यंत पडलेला नाही एका मीडिया रिपोर्टरनुसार साधारण 14 दशलक्ष वर्षात इथे पाऊस पडलेला नाही साधारण या शहराचे हरच क्षेत्रात वसलेले अल होते.

ह्या नावाचे गावात वरून राजा अध्याप बरसलेला नाही असं बरेच वेळा म्हणतात की एकदा हे येथे पाण्याचा एक थेंब अजून पर्यंत पडलेला नाही उन्हाळा आणि हिवाळा हे दोन्ही ऋतूचे असले तरी पावसाळ्यात पावसाची एक थेंब या गावात पडला नाही हे अजिब गोष्ट आहे.

फल होते या गावात प्राचीन व आधुनिक दोन्ही प्रकारचे वास्तू कलेचा संगम दिसून येतो या गावात ग्रामीण व शहरी असा दोन्ही पद्धतीचे घरे दिसून येतात परंतु या गावात बहुत तास लोकसंख्या हे अल बोरा व अलमुख्रमा या समुदायाचे आहेत परंतु या गाव पूर्तीपासून म्हणजे समृद्ध सपाटीपासून 3200 मीटर उंचीवर आहे तसेच ढगाचे निर्मिती साधारण 200 मीटर उंचीवर होत असते त्यामुळेच या गावात आजपर्यंत कधीच पाऊस पडला नाही.

 

 

फल होते पण हे गाव एका उंच डोंगराचे टोकावर असल्याने तेथील खालचे दृश्य अत्यंत निसर्गमय भासते या डोंगराचे उंचावर राहत असलेले आणि खाली पांढरा शुभ्र ढगाचे दाटे यामुळे या गावातील लोकांना जन स्वर्गच राहत असल्याचा अनुभव येतात.

village rain: या गावाचे चहुबाजूने ढग दिसून येतात परंतु तर मधोमध गाव गावकऱ्यांना हे ढग वाहत येतानाचा अनुभव 12 महिने घेता येतो परंतु हे अद्भुत निसर्ग सौंदर्य पाण्यासाठी इथे पर्यटकांचे खूप मोठ्या प्रमाणात गर्दीत दिसून येत आहे.

Leave a Comment