Maharashtra farmers: महाराष्ट्र मध्ये आता पर्यंत या दुष्काळ, नापिकी, अवकाळी अशा नैसर्गिक आपत्तींचा सामना करून थकलेल्या शेतकऱ्यांना ही वेळ का आली.
एक हजार ३७० शेतकऱ्यांनी राज्यात दुष्काळ जाहीर झाल्यापासून म्हणजेच ऑक्टोबर २०२३ ते मार्च २०२४ या काळात जगाचा निरोप घेतल्याची धक्कादायक खुलासा माहिती समोर आली आहे.
तर आता या राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाकडील आकडेवारीनुसार जानेवारी २०२३ ते मार्च २०२४ या १५ महिन्यांत तब्बल साडेतीन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
मात्र आता या राज्यात दररोज सरासरी सात शेतकरी आत्महत्या करतात, तरी शासन झोपत आहे की काय अशी मागील काही वर्षांची स्थिती आहे.
दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )
तर आता पर्यंत अमरावती व छत्रपती संभाजीनगर येथे हे प्रमाण जास्त आहे.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Maharashtra farmers:मग काय तर यंदा ऑक्टोबर महिन्यात दुष्काळ जाहीर झाल्यापासून एक हजार ३७० शेतकऱ्यांनी जगाचा निरोप घेतल्याचेही मोठा खुलासा आकडेवारीतून स्पष्ट होते.