तामगाव पोस्टेचे पीएसआय यांची बदली नको व्हायला नागरिकांमध्ये चर्चा….
पीएसआय सोळंकी ची बदली बद्दल नागरिकांमध्ये नाराजीचा सूर.

policenews: संग्रामपूर तामगाव पोलीस उपनिरीक्षक पीएसआय सोळंके मागील एक वर्षापासून काम व कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पाडला असून पोलीस उपनिरीक्षक पदाचा अभ्यास येत्या काळात एक चांगला पोलीस अधिकारी तामगाव पोलीस स्टेशनला कार्यरत पाहायला मिळतो.
पोलीस खात्या मध्ये सर्वात जास्त कामाचा भार कोणावर असेल तर तो पोलीस उपनिरीक्षक यांचेवर असतो. मोठ्या शहर सारख्या ठिकाणी पोलीस शिपाई ते हवालदार यांना 8 तास ड्युटी आहे.
या उलट पीएसआय यांना 12 तास ची ड्युटी आहे . पोलीस स्टेशन चे जास्तीत जास्त काम पीएसआय यांनाच करावे लागते उदा. गुन्हे दाखल करून आरोपपत्र सादर करणे,
अप मृत्यू चौकशी, तक्रार अर्ज , बंदोबस्त आणि प्रत्येक पीएसआय कडे त्याच्या क्षमतेपेक्षा दहापट जास्त काम असते.
एका दिवसात दोन किंवा तीन गुन्हे दाखल झाले तर त्यांना त्यादिवशी घरी सुध्दा जायला जमत नाही. अशाच व्यक्तिमत्त्वाचे तामगाव पोलीस स्टेशनचे पीएसआय सोळंके
पो उपनिरीक्षक यांनी मागील एक वर्षांमध्ये 376,302, एक एक गुन्हा व वीस ते पंचवीस प्रकरणे 7 ते 8 रात्रपाळी ड्युटी आणि रोजचे 10 ते 12 तास काम करून आपले कर्तव्य खूप चांगल्या प्रकारे पार पाडताना दिसले.
तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांमध्ये आहे की तामगाव पोलीस स्टेशनचे पीएसआय सोळुंके यांनी वेगवेगळ्या ठिकाणी बंदोबस वेळेस व सामाजिक असे वेगवेगळे प्रसंग आला.
लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जनतेमध्ये प्रेमाचे वातावरण निर्माण करणारे अधिकारी या तामगाव पोलीस स्टेशनला असे कर्तव्यदक्ष व्यक्तीची खूप गरज असून त्यांची बदली कशी काय झाली.
Policenews : असून प्रत्येक अधिकारी एका ठिकाणी दोन ते अडीच वर्ष कालावधी होऊन बदली घेतात परंतु सर्व धर्मातील लोकांसोबत चांगल्या प्रकारे वागणाऱ्या व्यक्तीची बदली थांबली पाहिजे तालुक्यातील खेड्यापाड्यातील जनतेमध्ये चर्चा सुरु दिसून येत आहे


![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)




