Home Blog Page 160

urfi javed व्हिडिओ रील बनवण्यासाठी पोलिसाची वर्दीचा वापर :- उर्फी जावेद विरोधात गुन्हा दाखल

0

 

कळ्या रंगाची गाडी थांबते त्यातून दोन महिला पोलीस उतरतात आणि एका रेस्टॉरंट मध्ये जातात उर्फे जावेदला बोलावून मग विचारतात इतने छोटे छोटे कपडे कोण पहनके घुमता है

कारण की ते खरं पोलीस नसतात फक्त रील बनविण्यासाठी तो त्या पोलीस म्हणून येतात त्यानुसार आपले स्वतःचे प्रसिद्धीसाठी रील बनवत मुंबई पोलिसाची बदनामी केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आले आहे त्यासाठी यात एकाला अटक केली असून गुन्ह्यात वापरलेले वाहन सुद्धा हस्तगत केले

मुंबई अंधेरी चे लोखंडवाला परिसरात व्हिडिओ सूट करण्यात आले होते त्या अनुषंगाने पोलिसांनी दिलेले माहितीनुसार तीन नोव्हेंबर रोजी सात वाजता अभिनेत्री उर्फी जावेद दोन महिला व एक पुरुष पोलिसांचे गणवेश यांचा वापर करून स्वतःची प्रसिद्ध करण्यासाठी रील बनवले आहे

चे व्हिडिओ आणि रील बनवून स्वतःच्या अकाउंट वर फेसबुक इंस्टाग्राम तसे इतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे त्यामुळे अनेक उलट सुलट चर्चा झाल्या तसेच तिच्यासोबत व्हिडिओमध्ये दिसणारे दोन महिला व एक पुरुषाने पोलीस नसतानाही फसवणूक करण्याची उद्देशाने पोलिसाचे गणवेश वापर केले असल्याचे दिसून आले

या सगळ्या प्रकरणात पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप सोनवणे त्यांचे तक्रारीनंतर ओशिवरा पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 171, 419, 500, 34,अंतर्गत गुन्हा दाखल केले

 

केला आहे. तसेच एका तोतया पोलिसाला अटकही करत यासाठी वापरलेले वाहनही हस्तगत करण्यात आले आहे.

मुंबई पोलीस उर्फीचे सदर व्हिडिओमुळे महिलेला अश्लील ते साठी अटक करण्यात आली पोलिसाचे गणेश तसेच संबंध चिन्हाचा वापर करण्यात आले आहे

त्यामुळे लोकांना तो खरा वाटला परिणामी संपूर्ण जसा दिवस जगात महिलांसाठी कपडे घातल्यास मुंबई पोलीस अटक करतात असा संदेश दिला आहे यामध्ये मुंबई पोलिसाचे नायक बदनामी झाले असून
ते स्वतःची प्रसिद्धीसाठी कोणतीही कायद्याचा उल्लंघन करू शकत नाही कसा आहे सर हे मुंबई पोलिसांकडून देण्यात आले होते  urfi javed

Mumbai Police पोलिसाचे परवानगी शिवाय या फटाके वर राहणार बंदी फ्लाईंग कंदीलवरही निर्बंध

0

मुंबईमध्ये पोलीस अधिकाऱ्याचे परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचे फटाके विक्री केल्या जाणार नाही किंवा जवळ बाळगणे त्यानंतर हसता तरंग करणे प्रदर्शन करणे याशिवाय वाहतूक करण्यासाठी या अभियान शाखेचे उपयुक्त ठाकूर यांनी आदेश जारी करून माहिती दिली आहे

4नंबरच्या 3 डिसेंबर पर्यंत हे आदेश लागू होणार आहेत

दिवाळीनिमित्त नागरिक मोठ्या प्रमाणात फाट्याक्याची आतिश बाजी करत असल्याने या नागरिकांना होणार अडथळा गैरसोय किंवा भविष्यात धोका असं प्रकारे नुकसान टाळण्यासाठी पोलिसांचे सुरक्षेचे फटाकेवार काही प्रमाणात निर्बंध लावले आहेत

मुंबईमध्ये कोणते प्रकारे सार्वजनिक ठिकाणी किंवा वैयक्तिक पोलीस आयुक्त किंवा राज्य सरकारने नियुक्त केलेले पोलीस अधिकाऱ्यांचे परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचे फटाके विकणे किंवा बाळगणे प्रदर्शन करणे वाहतूक करणे सप्त मनाई केले आहे

 

त्यामुळे त्या नागरिकांनी पोलीसाची या आदेश आणि सूचनाचे पालन करावे तसेच कोणाले त्रास न होता आनंदाने आपापले दिवाळी साजरी करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे

 

फ्लाइंग कंदीलवरही बंदी

मुंबई पोलिसाने चार नोव्हेंबर चे 3 डिसेंबर पर्यंत मुंबई फलाईन कंदील वापरणे फक्त मनाई आणि विक्री करण्यास बंदी घातली आहे शांतता व सुरक्षितता त्यामुळे गंभीर धोका निर्माण होऊ शकतो तरी

या देशाचे उल्लंघन करणारी कोणत्याही प्रकारची किंवा व्यक्ती भारतीय दंड संहिता 18 60 चे कलम 188 अन्वे कारवाई करण्यात येईल पोलिसाचे परवानगी शिवाय या फटाके वर राहणार बंदी फ्लाईंग कंदीलवरही निर्बंध   Mumbai Police पोलिसाचे परवानगी शिवाय या फटाके वर राहणार बंदी फ्लाईंग कंदीलवरही निर्बंध

मेहकर एम आय डी सी मधील भुखंड हडप करणार्या वर कार्यवाही करण्यात यावी शी मागणी- तथागत ग्रुप संस्थापक अध्यक्ष संदिप गवई  sandeep gawai 

0

 

मेहकर : मेहकर येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांच्या मार्गदर्शनाखाली मा. प्रदिप पाटिल साहेब उपविभागीय अधिकारी मेहकर यांच्या मार्फत बुलढाणा, मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,मा.जिल्हाधिकारी साहेब, मा.आयुक्त साहेब अमरावती यांना निवेदन सादर करण्यात आले कि मेहकर शहरातील एम आय डीसी मध्ये जे काही अतीक्रमण आहे ते काढण्यात यावे. या एम आय डीसी मध्ये बोगस नोंदणी करुन भुखंड त्यांच्या नावांवर केले आहे.

त्या लोकांनवर तात्काळ कारव्हाई करण्यात यावी. तसेच बोगस कंपन्या नोंदवुन उद्योजकांनच्या नावाखाली ज्यांनी भुंखंड हाडपले आहेत त्यांची व त्यांना भुखंड देणार्या अधिकारी यांची खाते निहाय चौकशी करण्यात यावी.

जर या प्रकरणी कारवाई न झाल्यास तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल आशी मागणी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने करण्यात आली.

यावेळी,तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संदिप भाऊ गवई,गौतम नरवाडे,कुणाल माने,राधेशाम खरात,संतोष अवसरमोल,सचिन गवई, दुर्गादास अंभोरे, सिताराम गवई, महादेव मोरे,समस्त पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.. Sandeepgawai

Manoj Jarange Patil मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं पुढची ही राहणार डेडलाईन

0

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांना तसेच सकल मराठा समाजाला मनापासून धन्यवाद दिले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत बोलत होते.

कायदेतज्ज्ञ एखादे उपोषण सोडवण्यासाठी प्रत्यक्ष उपोषण स्थळी जाणे ही इतिहासातली पहिली घटना आहे. दोन महिन्यांची मुदत जरांगे पाटील यांनी दिली आहे.

मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीतले आरक्षण देण्यासाठी शासन गांभीर्याने पाऊले टाकेल.- मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे

येणारी दिवाळी तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षा वगैरे गोष्टी लक्षात घेऊन मी सर्व आंदोलकांना आवाहन करतो की, त्यांनी आपली आंदोलने देखील आता मागे घ्यावीत. – मुख्यमंत्री

दोन महिन्यात राज्यभरातल्या कुणबी नोंदी तपासून मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही जलद गतीने करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकारी व प्रशासनाला देण्यात येतील तसेच खास यासाठीच अधिकारी व कर्मचारी यांची पथके तयार करण्यात येतील. – मुख्यमंत्री

न्या. शिंदे समितीला मनुष्यबळ देऊन यंत्रणा वाढवून अधिक सक्षम करण्यात येईल. कुणबी प्रमाणपत्रे देण्याची अंमलबजावणी वेगाने करण्यात येईल. सरकार म्हणून मराठाच नाही तर इतर कुठल्याही समाजाची फसवणूक आम्ही करणार नाही. इतर समाजावर सुद्धा अन्याय होऊ देणार नाही.- मुख्यमंत्री

न्या मारोती गायकवाड, न्या सुनील शुक्रे, वकील हिमांशू सचदेव तसेच इतर कायदेतज्ञ हे मनोज जरांगे पाटील यांना भेटलेल्या शिष्टमंडळात होते. शिवाय माझे सहकारी संदीपान भुमरे, धनंजय मुंडे, अतुल सावे, उदय सामंत, बच्चू कडू, नारायण कुचे यांनी देखील हे उपोषण सोडण्यासाठी जरांगे पाटील यांच्याशी बोलणी केली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  Manoj Jarange Patil

उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांना निमंत्रण का नाही? काय कारण मंत्री उदय सामंत यांनी टोला लगावला / udyasamat 

0

मुंबई 1 नोव्हेंबर 2023 रोजी सरकारचे माध्यमातून आम्ही अनेक प्रश्न सोडविले आहेत असे असताना मंत्री सामंत यांनी सांगितले

मराठा आरक्षण संदर्भात राज्य सरकार दोन टप्प्यांमध्ये काम करत आहे कुणीतरी या टोकाचा पाऊल उचलून नका असे आव्हान देखील बरेच वेळा केले गेले आहे तरी मराठा समाज शिस्तीने आंदोलन करत होता मुख्यमंत्र्याचे कार्यक्रम झाल्यानंतर काळे झेंडे का दाखवल्या गेले

गेल्या दोन-तीन दिवसात विरोधक पत्रकार परिषद घेत होते राजकारण देखील कधी मंदी येते असे देखील बोलल्या जात होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेली सर्व पक्ष बैठकीला उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना या बैठकीमध्ये का निमंत्रण दिले गेला नाही

तरी या राजकीय पक्ष मध्ये सरकार आपले अस्तित्व निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत

ठाकरे बंधू यांना बोलवण्यात का आला नाही या आधी पण मूक मोर्चा असे म्हणाले होते त्यामुळे त्यांचे सरकारने उत्तर दिले पाहिजे मराठा समाजाला ज्यांनी खऱ्या अर्थाने नवीन केली होती त्यांना आधी उत्तर दिले पाहिजे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना बोलावलं नाही

बोलावलं नव्हतं तरी यांचा बोलणं वेगळं राहील असतं का जर एखादी गोष्ट केली तर ते पटूनच घ्यावेत नाही ना असे त्यांचे धोरण होते या टीकावर मंत्री उदय सामंत यांनी यावेळी टीका केलेलीआहे udyasamat

PM Samman Nidhi : ‘या शेतकरी सन्मान निधी’चे काम ‘कृषी, महसूल’ काम करेना

0

पंतप्रधान किसान  सन्मान नेते संबंधित अडचणी येणाऱ्या जाणाऱ्या शेतकऱ्यांना दुरुस्त न करताच परत पाठवले या सन्माननिधीचे कुठले बाबन ऐकून घेणे असा प्रकार सुरू आहे या महसूल प्रशासन कामाबाबत उदासीन आहे

शेतकऱ्याने याबाबत अनेकदा वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होते पण या तक्रारीकडे कोणीही शेतकऱ्याची बाजू ऐकून घेत नाही या शेतकऱ्यांना तहसील कार्यालयात शेतकरी सन्मान निधीचे दूर करण्यासाठी अडचणी येत आहेत

या तहसील कार्यालयात शेतकरी सन्मान निधीचे कामकाज सांभाळणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आपापले अडचणी सांगितल्या ह्यात असेल मध्ये शेतकरी सन्मान निधीसाठी बरेच वेळा चकरा मारून हि या समस्या मार्गी लागत नसल्याने शेतकऱ्यांना नाराजी  व्यक्त केले कामच स्वीकारले नाही आतापर्यंत

मसूरचे या कर्मचारी काम करत नाहीत कृषी विभागाकडे बोट दाखवल्या जातात नाहीतर तहसीलदारांना भेटा असे उडवडीचे उत्तर दिले जातात कृषी विभाग व तहसील कार्यालयात कर्मचारी यांचे मजुरी वाढले आहे शेतकऱ्यांचा अपमान केले जाते

कर्मचारी अधिकारी स्वतःचा अधिकार गाजत व काम वेळेवर करीत नाहीत गेल्यावर कारणे सांगतात की नेट बंद आहे अनेकदा दोन ते तीन तास या कार्यालयात थांबवा लागते याकडे कोणीही  राजकीय  महसूल दखल घेत नाही  असे कामकाजासाठी शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केले  PM Samman Nidhi

बी एस एफ जवानांचा सेवानिवृत्ती सत्कार सीईओ हस्ते सपन्न / BSF 

0

 

सिंदखेडराजा सुरेश हुसे

सिदखेडराजा तालुक्यातील निमगाव वायाळ येथील बी एस एफ जवान प्रकाश सानप यांनी 20 वर्षे भारतीय सैन्यात सेवा केली असून आज ते सेवानिवृत्त झाले असल्याने त्रिपुरा येथील बी एस एफ 96 युनिटचे सीईओ रेशिपाल सिंग, कमांडर जयकुमार यादव, सतिषकुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रकाश सानप हे 16 जुलै 2003 रोजी बी एस एफ भारतीय सुरक्षा बल मध्ये भरती झाल्यानंतर त्यांनी मणिपूर, राजस्थान, जम्मू काश्मीर, त्रिपुरा, पजाब आदी ठिकाणी 62,युनिट मध्ये नोकरी केली असून दोन वर्षांपूर्वी त्याची त्यांची96 युनिट मध्ये बदली झाली होती नौकरीचा कालावधी 20 वर्षाचा आसल्याने आज त्रिपुरा येथे भारतीय सुरक्षा बल 96 युनिट मध्ये त्यांना सेवानिवृत्त करण्यात आले असून यावेळी त्यांच्या 96युनिट च्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला यावेळी युनिट मधील सर्व जवान हजर होते BSF

Shirdi डॉ. भुषण खुशालराव नागरे आयुष ग्लोबल अवार्ड ने शिर्डी येथे सम्मानित

0

 

सिंदखेडराजा सुरेश हुसे

दिनांक 29 अक्टूबर 2023 ला साई बाबा च्या नगरीत शिर्डी पुष्पक रिसोर्ट मद्ये आयुष ग्लोबल अवार्ड कार्यक्रम आयुष इंटरनेशनल मेडिकल एसोसिएशन (AIMA)&आयुष ग्लोबल मेडिकल एसोसिएशन (AGMA), तथा विस्तार केंद्र- राजकोट, एमएसएमई टी डी सी (पी पी डी सी) आग्रा, एमएसएमई मंत्रालय भारत सरकार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.

आयुष चिकित्सा क्षेत्र मध्ये उल्लेखनीय कार्यकरण्या बाबत डॉ. भुषण खुशालराव नागरे यांना आयुष ग्लोबल अवार्ड 2023 या मोठया पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले .कार्यक्रम मध्ये एमएसएमई राजकोट सेंटर द्वारा लिनसिक्स सिग्मा वर आधारित आयुष हॉस्पिटल वर्ल्ड क्लास पेशेंट केयर या विषय वर कार्यक्रम चे मुख्य अतिथि डॉ प्रवीण जोशी द्वारा सम्बोधित करण्यात आले.

कार्यक्रम मद्ये मुख्य अतिथी म्हणून फिल्म स्टार देवदत्त नागे जी,

डॉ प्रवीण जोशी सर उप संचालक तथा विशेष अतिथी श्री प्रणव पांड्या प्रशिक्षण अधिकारी एमएसएमई टी डी सी (पी पी डी सी) आग्रा, एमएसएमई मंत्रालय भारत सरकार . तथा फिल्म स्टार एवं टीवी एक्टर मिस ऋतुजा बागवे फिल्म स्टार सुयोग गोऱ्हे आणि कलर टीवी मराठी एग्जीक्यूटिव प्रोड्यूसर शंतनु बोरकर , डॉ सतीश कराळे चेअरमन एआय एम ए.डॉ नितीनराजे पाटील
व्हाईस चेअरमन एआयएमए आणि समस्त टीम ए.आय.एम. ए, मान्यवर च्या उउपस्थिती मध्ये हा अवॉर्ड देण्यात आले .

हे अवॉर्ड मिळाल्याबद्दल डॉ.भुषण नागरे यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन व कौतुक होत आहे  shirdi

Maratha Reservation Impact : मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावा :- सर्व पक्ष नेत्यांचे आवाहन

0

 

Mumbai News : मराठा आरक्षणाचे मुद्द्यावरून समाजाचे भावना तीव्र झाले आहेत आरक्षणाचे या मागणीसाठी मनोज पाटील यांनी आंदोलन पुकारले मनोज पाटील यांचा उपोषणाचा आज आठवा दिवस या दरम्यान मध्ये राज्यात बिघडत चाललेला कायदा सुव्यवस्था या मराठा आरक्षण संदर्भात आज सह्याद्री अतिथी गृह वर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखाली सर्व पक्ष बैठक पार पडले

बर ठीक आहे नंतर मराठा आरक्षण देण्याबाबत सर्वपक्षीय संदर्भात एक मत झालेल्या मत मनोज रंगे पाटील यांना उपोषण मागे घेणे बाबत सर्वपक्षीय निर्णय घेण्यात आले व आव्हान केले आहे

या सर्व पक्षीय बैठकीत नेत्यांनी ठराव पास केला आहे मराठा आरक्षण देण्यासंदर्भात सहमती नोंदविले गेले व मनोज पाटील यांनी उपोषण मागे घ्यावा असा ठराव संमत केला आहे

त्यामुळे आता मनोज पाटील काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे व काही कायदेशीर त्रुटी आहेत त्या काढून मराठा समाजाला आरक्षण सरकार देऊ अशी ग बाई महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व पक्ष बैठकीत दिले आहे
राज्य सरकारची वतीने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण संदर्भात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलेले आहे त्यामुळे लवकरच संयम बाळगावा आणि सरकारला वेळ द्यावा असे आव्हान शिंदे यांनी केले आहे

मराठा आरक्षण विषयी या बैठकीत सह्याद्री अतिथी गृह मुख्यमंत्री शिंदे यांचे अध्यक्ष खाली बैठक पार पडली

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री अशोक चव्हाण मंत्री राधाकृष्ण विखे चंद्रकांत दादा पाटील छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील गिरीश महाजन दादा भुसे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडे दिवार व विविध पक्षाचे निमंत्रण जयंत पाटील सामाजिक न्याय सचिव भांगे व सर्व पक्षाचे नेते उपस्थित होते  Maratha Reservation Impact