Home Blog Page 127

स्वस्त धान्य दुकानदार संघटनेकडून शेगावचे नवीन तहसीलदार साहेब.यांचा सत्कार (Tahsildarnews )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव:स्वस्त धान्य दुकानदार संघटना शेगाव शहर व शेगाव तालुक्याच्या वतीने शेगाव येथे नुकतेच बदलून आलेले शेगावचे नाव नियुक्त तहसीलदार बाजड साहेब यांचा तहसील कार्यालयामध्ये पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

यावेळी नवीन तहसीलदारांनी सर्व धान्य दुकानदारांचा परिचय करून घेतला.

या सत्कार सोहळ्याप्रसंगी शेगाव स्वस्त धान्य दुकानदार संघटना अध्यक्ष मंगेश लक्ष्मणराव देशमुख, ज्येष्ठ सदस्य श्रीकृष्ण घुईकर

 

Tahsildarnews:शेगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष मोहन विश्वासराव कराळे, सुनील काळे निलेश गणेश यांच्यासह अनेक स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते

सागर सिरसाट यांची रिपाई आंबेडकर बुलढाणा जिल्हा कोषाध्यक्ष पदी नियुक्ती (RPI )

0

 

इस्माईलशेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगांव . RPI: मा.दीपक निकाळजे, राष्ट्रीय अध्यक्ष (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) यांच्या आदेशानुसार आणि मा.मोहनलाल पाटील, राष्ट्रीय महासचिव,मा.बाळासाहेब पवार, कार्याध्यक्ष,पश्चिम विदर्भ अध्यक्ष संतोष इंगळे बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय विश्रामगृह बुलढाणा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाच्या जिल्हास्तरीय तालुकास्तरीय पदाच्या नियुक्ती जील्हा अध्यक्ष तथा पश्चिम विदर्भ अध्यक्ष संतोष इंगळे यांच्या हस्ते पदनियुक्त देण्यात आल्या.

त्यामध्ये प्रामुख्याने महिला व पुरुष युवा आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जिल्हा माहा सचिव डॉ सचिन रावत,जिल्हा उपाअध्यक्ष राजेश वानखडे,जिल्हा कोषाअध्यक्ष सागर सिरसाट जिल्हा युवा अध्यक्ष प्रदिप तायडे,जिल्हा उपाअध्यक्ष संदीप शिदे, चिखली तालुका अध्यक्ष राजेश डोंगरदिवे,जळगाव (जा) तालुका अध्यक्ष प्रफुल्ल तायडे शेगाव तालुका अध्यक्ष अनिल इंगळे, खामगांव तालुका उपाअध्यक्ष कयुम खान, चिखली तालुका अध्यक्ष,शिध्दाथऺ जाधव,मलकापूर महिला आघाडी तालुका अध्यक्षा सुनिता तायडे,चिखली तालुका उपा अध्यक्ष सचिन अंभोरे,खामगांव महिला आघाडी तालुका उपाअध्यक्ष ज्योती सावदेकर, मलकापूर महिला आघाडी उपाअध्यक्ष सुमन तायडे,खामगांव तालुका सदस्य दयाराम डोंगरदिवे,खामगांव तालुका कार्याध्यक्ष बळीराम धुरंधर. इत्यादी पदाधिकाऱ्यांना पक्षांमध्ये समाविष्ट करत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

 

सामाजिक राजकारण बिघडले असता आपल्याला एकीकरण होण्याची गरज आहे.आपल्या आपल्यात भांडणे करून काही उपयोग नाही त्यासाठी संघटित होऊन संघर्ष करावा लागेल या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या नितीने चालण्याची आज गरज आहे.

असे आपले मनोगत जिल्हाध्यक्ष तथा पश्चिम विदर्भ अध्यक्ष संतोष इंगळे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाची नियोजन जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर इंगळे यांनी केले. सर्वच राजकीय पक्ष विधानसभा लोकसभेच्या अनुषंगाने आपल्या पक्षाची बांधणी करत आहे. बांधणी करत असताना, पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित व कामाला लागले आहे.

आपणही आमच्या पक्षाची विधानसभा व लोकसभा लढवणार असून जास्तीत जास्त संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी जोडण्याची आवश्यकता आहे.

हे लक्षात घेऊन पद न घेता त्या पदाचा गरिमा आपल्याला जाणून घ्यावी.व पक्षाला गालबोट न लागता आपण काम करावे अशी इच्छा जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर इंगळे यांनी व्यक्त केली.

खऱ्या अर्थाने लोकांच्या समस्येकडे जातीने लक्ष घालून त्याला न्याय मिळेपर्यंत त्या गोष्टींचा पाठपुरावा करून न्याय देणे हे खरे कार्य समजले जाते.आपली सर्वानुमते जिल्हा कोषाध्यक्ष करीता नियुक्ती केलेली आहे.

त्याबद्दल मी वतिष्ठांचे आभार मानतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून तयार झालेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर हा पक्ष आहे. व त्यात मला काम करण्याची संधी मिळाली याचा मला अभिमान आहे.

RPI :माझ्या सर्व समावेशक कार्याची ओळख महाराष्ट्रभर पक्षाच्या मार्फत एक नवी अवलौकिक छबी तयार झाली याची मला खात्री आहे. हाच पक्षाच्या वरिष्ठांचा विश्वास कायम ठेवून मी पदाची गरीमा राखत निष्ठेने व पक्षाच्या वैचारिक भावनेने माझे कार्य पार करण्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे.

आॅनलाईन तक्रार करतांना शेतकर्याना होतेय अडचन आशिष देवतळे यांच्या नेतृत्वात आरडीसी यांना निवेदन( wardhanews )

0

 

ताबडतोब अडचन दुर करण्याची निवेदनाव्दारे मागणी

सिंदी रेल्वे ता.१२ : शेतीच्या नैसर्गिक नुकसानीची शासन नियमानुसार ७२ तासाच्या आत विमा कंपनीच्या आॅनलाईन संंकेतस्थळावर व टोल फ्री नंबर वर तक्रार नोंदवाला तांंत्रिक अडचन जात असल्याने

रविवारी (ता.११) झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि चक्रीवादळात शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले सेलु आणि समुद्रपूर तालुक्यातील अनेक शेतकर्याची मोठी गोची झाली आहे.

सदर विमा कंपनीचे संकेतस्थळ आणि टोलफ्री क्रमांक ताबडतोब सुरु करण्याबाबत योग्य ती कारवाई करावी तसेच परिसरातील ज्या शेतकऱ्यांनी पीक वीमा काढला नाही.

 

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

त्याही नुकसान ग्रस्त शेतकर्याच्या शेतात जाऊन महसुल यंत्रनेच्या साहाय्याने पंचनामे करुन शासनस्तरावरुन तात्काळ मदत मिळवुन देण्याच्या मागणीचे निवेदन काग्रेसचे आशिष देवतळे यांच्या नेतृत्वात सोमवारी (ता.१२)परिसरातील शेतकऱ्यांनी निवासी जिल्हाधिकारी गणेश खरताडे यांना सादर केले.

 


विशेष म्हणजे झालेले वादळी पाऊस आणि गारपीट ऐवढे मोठे होते की यात परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील गहु हरभरा भाजीपाला आणि उन्हाळी सोयाबीन भुईसपाट झाले आहे.

wardhanews:सदर निवेदन देताना शेतकरी आशिष देवतळे, राजू दांडेकर, प्रदीप झाडे, वामनराव ढोक, राजू सोनटक्के,सुनील बोंबले, खुशाल बोरकर, शंकर झाडे, बालु साठोने, नरेश बानाईत आदी शेतकर्याची प्रमुख उपस्थीती होती

कार्यक्रमात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी,कार्यकर्तानी खुर्च्यांची छत्री करीत पलायन, हजारो खुर्च्या गायब ( Wardha News )

0

 

Wardha News:वर्ध्यात तीन दिवसीय महासांस्कृतिक महोत्सवाचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजन करण्यात आलं होतं.

पण त्या महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाला कैलाश खेर यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


मग काय तर परंतु या कार्यक्रमात अवकाळी पावसाने अचानक जोरदार हजेरी लावली, मात्र त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

तर या कार्यक्रमात नागरिक पावसापासून बचावाकरिता तेथील कार्यकर्ते खुर्च्या डोक्यावर घेऊन काही वेळ उभे राहिले

मग काय तर अचानक पने पावसाचा जोर वाढल्याने अनेकांनी खुर्चीसह घरचा रस्ता पकडला.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

तर या घटनेत नागरिकांनी एक दोन नव्हे तर एक हजारच्या जवळपास खुर्च्या फुर्रर्रर्र केल्याचं समोर आलं आहे

तर या कैलाश खेर यांचा कार्यक्रम असल्याने नागरिकांनी कार्यक्रम सुरु होण्याच्या एका तासांपूर्वी पासून गर्दी करायला सुरवात केली होती.

तर आता हळूहळू मैदान भरू लागले, पण ठरलेल्या वेळेवर कार्यक्रम सुरु झाला नाही. मग काय या अशातच काही वेळ पावसाच्या सरी बरसल्या पण वर्धेकरांनी धीर राखत तेथेच ठाण मांडून बसून राहिले मग काय तर पावसाची हजेरी.

तर अचानक या पावसाच्या सरी बंद होताच कार्यक्रम सुरु होईलच तर जनरेटरमध्ये बिघाड झाला तर काही वेळेत इलेक्ट्रिक वाद्यामध्ये सुद्धा बिघाड झाला.

मग त्या ठीकाणी वर्धेकर नागरिक कार्यक्रम सुरु होण्याची वाट पाहत असताना वरूण राजाने पुन्हा आपली वाट मोकळी केली आणि मैदानात नागरिकांची तारांबळ उडाली.

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा https://www.suryamarathinews.com/manojjarange-2/

तर अचानक पणे नागरिकांनी बचावासाठी आपल्या डोक्यावर खुर्च्या घेत काहीनी दुचाकीवर तर काहींनी पायदळ आपल्या घरी खुर्च्या नेल्या. एवढंच नव्हे काहीनी खुर्च्याची मोडतोड केली तर काहींनी रस्त्यावर खुर्च्या फेकल्या काही तर आपलं डोक्यावर पावसाची हजेरी लावत घरी घेयून गेले.

Wardha News: तर आता या डेकोरेशन मालक दिलीप भातकुलकर यांनी आवाहन करताना म्हटलं की,या कार्यक्रमासाठी मी बारा हजार खुर्च्या लावण्यात आल्या होत्या. तर आता यापैकी एक हजाराच्या जवळपास खुर्च्या नागरिकांनी पळवून नेल्या. तर काही नागरिकांनी नेलेल्या खुर्च्या परत कराव्यात’ असे आवाहन देखील करण्यात आले.

शेतात खोदकाम सुरू असताना अचानक सापडला खजिना, शेतकरी राजा रातोरात कोट्याधीश झाला मालक ( Man Found Treasure in Field )

0

 

Man Found Treasure in Field : जगभरातून अनेक अशा घटना समोर येत असतात ज्यात कुणालातरी कुठेतरी अचानक खजिना सापडला आणि रातोरात शेतकरी राजा त्यांच नशीब चमकलं.

या पूर्वी लोकांकडे दागिने आणि सोन्या-चांदीची नाणी असायची.

या चोरांपासून वाचवण्यासाठी लोक ते एकतर घरात किंवा शेतात गाडून ठेवत होते.

पण आता अशाच एका व्यक्तीला त्याच्या शेतात काम करत असताना अचानक खजिना सापडला आहे ज्याद्वारे तो शेतकरी राजा कोट्याधीश बनला.

द सनच्या रिपोर्टनुसार, एका व्यक्तीच्या शेतात खोदकाम चालू होतं. मग काय तर यादरम्यान त्याला कशाचातरी आवाज ऐकू आला.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

तर यात मजूर आणि शेताच्या मालकाने पाहिलं तर त्यांना जे दिसलं ते पाहून हैराण झाले.

मग काय ते एखाद्या दुर्मिळ खजिन्यासारखं होतं. मग आधी व्यक्तीला वाटलं की ते सामान्य नाणी असतील.

मग या सविस्तर पण यांची किंमत इतकी जास्त होती की, एक्सपर्ट्सही चक्क हैराण झाले.

मग काय ही घटना इंग्लंडच्या इसेक्समधील आहे. इथे काही लोक शेतात मेटल डिटेक्टरिट्स घेऊन काहीतरी शोधत होते.

पण आता या ठिकाणावर पोहोचल्यावर त्यांना मशीनवर काही सिग्नल मिळाले. तेव्हा त्यांनी तिथे खोदकाम सुरू केलं. मग काय तर अशात त्यांना खाली गाडून ठेवलेला खजिना सापडला.

मग काय तर त्यांच्या हाती एकूण 122 चांदीची नाणी लागल्या. ही नाणी 950 वर्षआधी जुनी आहेत. तर या चांदीची नाणी 4 इंच आत गाडली होती.

मग या सर्व एकूण 144 नाण्यांमध्ये अशीही काही नाणी सापडली ज्यांची किंमत फार जास्त आहे.

पण आपण किंमत वाचून व्हाल अवाक्

तर लिलाव करणारा ब्रैडले हॉपर म्हणाला की, या नाण्यांच्या मालकाचा मृत्यू युद्धादरम्यान झाला असावा. ते कुणाला देता आले नाहीत.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

मग तर म्युझिअमकडून एकूण 13 नाणी खरेदी करण्यात आले आहेत. तर 122 नाणी वितळवल्या जातील. यातून मिळणारा फायदा शेत मालकाला दिला जाईल.

Man Found Treasure in Field :तर आता या नाण्यांची किंमत 1 कोटी 88 लाख रूपये मिळण्याचा अंदाज आहे.

सगेसोयऱ्यां’साठी मनोज जरांगेंचं उपोषण, पण प्रकृती खालावली; जरांगेनी सरकारला दिला इशारा; १५ तारखेनंतर…( manojjarange )

0

 

Manojjarange:पुन्हा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सगेसोयरेंबाबत अधिसूचनेची लवकरात लवकर या सर्व अंमलबजावणी व्हावी यासाठी आंदोलक मराठा योद्धा मनोज जरांगे पुन्हा एकदा अंतरवलीत उपोषणाला बसले आहेत.

तर आता त्यांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस असून त्यांची प्रकतीही पण खालावली आहे.

मनोज जरागे यांनी तसेच उपचार घ्यायला स्पष्ट त्यांनी नकार दिला आहे.

त्यांनी या वेळेस पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे म्हणाले, “15 तारखेला अधिवेशन घेतलं नाही, तर तसंच सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केली नाही.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

मात्र आणि हैदराबाद गॅझेट घेतलं नाही तर या महाराष्ट्रात काय होतंय त्यांच्या लक्षात येणार नाही.

पण त्यांनी टप्पे पाडलेत तर मग आम्ही पण टप्पे पाडलेलेच आहेत ना आंदोलनाचे. आम्ही काय दाखवू हे सरकारला चांगलचं माहिती आहे.

तर येत्या १५ तारखेच्या अधिवेशनात जर अंमलबजावणी केली नाही तर मराठे पुन्हा मुंबईला जातील की आणखी कुठे जातील हे मी आत्ताच सांगत नाही, तर सरकार ला वेळेस त्यांना लवकरच कळेल

तर येत्या १५ तारखेला अमित शहा संभाजीनगरला येत आहेत. तर मात्र आम्ही पण कशासाठी त्यांची भेट घ्यायची त्यांनी येऊन आमची भेट घ्यावी.

तर समजून त्यांना आम्ही यापूर्वी खूप विनंती केल्या आहेत. तर आता त्यांनी लक्ष दिलेलं नाही मग ते कोणीही असू द्या.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

मग आम्ही त्यांना परत हिंडायला लावायला आम्ही खंबीर आहोत. आता आम्ही १४ राज्यात एकत्र यायला लागलो आहोत.

तर आताच मग त्यांना दाखवतो कचका काय असतो.

( Manojjarange )मात्र यानंतर आता देशात आंदोलन होईल, कारण आम्ही चौदा राज्यात एकत्र येत आहोत, असंही यावेळी मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

उर्दू शाळेच्या छतावर चार अर्भक आढळले शहरात एकच खळबळ ,पोलिसांचा तपास सुरू !Akola Crime

0

 

Akola Crime: अकोल्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. येथील एका शाळेच्या छतावर चार अर्भकं सापडल्याची माहिती मिळाली आहे.

तर यामुळे संपूर्ण अकोला परिसरात खळबळ माजली आहे. अकोला पोलीस सध्या घटनास्थळी पोहचून या घटनेचा शोध घेत आहेत.

तर ही अर्भकं या ठिकाणी आली कुठून याबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही आहे.

तर ही घटना अकोला येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या छतावर घडली आहे.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

4 नवजात अर्भकांचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या एकच नवजात अर्भक दिसत आहे.

तर बाकीचे मासाचे तुकडे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र परंतु वैद्यकीय अधिकारी सांगेपर्यंत याची पुष्टी करता येणार नाही.

तर या घटनेने संपूर्ण शहर आणि जिल्ह्यातील सर्वांनाच हादरवून सोडले आहे. ज्या ठिकाणी अर्भकांचे हे अवशेष सापडले तिथून महिला जिल्हा रुग्णालय फक्त 500 किंवा 1000 मीटर अंतरावर आहे.

तर आता पोलिसांनी या प्रकरणी पंचनामा करून सर्व अर्भकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी वैद्यकीय महाविद्यालयात पाठवले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करून ही घटना कोणी घडवली याचा तपास सुरू केला आहे.

तर कसा झाला धक्कादायक प्रकरणाचा पर्दाफाश?जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या आवारात काही मुलं क्रिकेट खेळत होती. खेळताना त्यांचा चेंडू छतावर गेला.

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

यावेळी एक तरूण चेंडू आणण्यासाठी छतावर गेला असता त्याला रक्ताने माखलेली एक प्लास्टिक पिशवी आढळली. त्यानंतर त्याने ती उघडली आणि त्यात अर्भक आढळले.

Akola Crime: त्याने तातडीने फोन करूनपोलिसांना संपूर्ण घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले आणि याप्रकरणी गुन्हा नोंद केला. तसंच पुढील तपास सुरू आहे.

 

माध्यम प्राधिकरण सनियंत्रन समिती सदस्य संजय जाधव यांचा सत्कार ( Shegaonnews )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बुलढाण्याचे जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी माध्यम प्राधिकरण सनियंत्रन समिती गठीत केले असून या समितीच्या सदस्य पदी साम टीव्ही न्यूज चॅनलचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी संजय जाधव यांची सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

. समिती अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी ही नियुक्ती केली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल आज शनिवारी संजय जाधव हे संतनगरी शेगावात आले असता त्यांचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सलग्नित तालुका पत्रकार संघाच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आले.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

यावेळी टीव्ही ९मराठीचे जिल्हा प्रतिनिधी गणेश सोलंकी, मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल उंबरकर, मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय संघटक राजेश चौधरी,

 

Shegaonnews:शेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष फहीम देशमुख, सचिव नंदूभाऊ कुलकर्णी, धनराज ससानेआदींनी पुष्पहार घालून स्वागत सत्कार केले.

 

संत नगरीत महिला झाल्या कालिंका माता.गैरवर्तन कणाऱ्यास धू धू धुतले! गळ्यात चपलेचा हार टाकून केला ‘सत्कार’ !! धिंड काढत पोलिस स्टेशनला नेले..( crimenews )

0

 

( crimenews )शेगाव: प्रशिक्षण साठी येणाऱ्या महिला व मुलींशी गैरवर्तन करून छेडछाड करणे एका प्रौढ व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले! त्या आंबट शौकिनाला युवती व महिलांनी चांगलेच धुतले व त्याला चपलेचा हार टाकल्याची घटना घडली

 

याचे ‘व्हिडिओ आता वेगाने सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून त्याला नेटकरींचे भरपूर लाईक्स मिळत आहेत. त्याला चांगलाच धडा शिकविल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.


ही विचित्र व आया बहिणीवर बुरी नजर ठेवणारी ही विकृत व्यक्ती बुलढाण्याच्या शेगाव शहरातील आहे.
त्याचे संतनगरीत प्रशिक्षण केंद्र आहे.

तिथे येणाऱ्या महिला मुलींशी हा व्यक्ती अश्लील वर्तन करून छेडछाड करत होता. मात्र इज्जत आणि भीतीपोटी महिला मुली समोर येत नव्हत्या. एका धाडसी युवतीने मात्र काही महिलांसह त्याला भर रस्त्यात बदडले! चपलेचा हार टाकून त्याला पोलीस स्टेशन पर्यंत नेले.

मात्र संबंधित व्यक्तीच्या पत्नी आणि कुटुंबातील व्यक्तींनी विनंती करून, पोलिसांनी त्याला समज देत, पुन्हा अशी चुकी करणार नाही असे स्टॅम्प पेपर वर लिहून घेतले. ,यामुळे गुन्हा दाखल झाला नसला तरी माया बहिणींनी त्याला चांगलीच शिक्षा केली आहे.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

crimenews:व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असल्याने त्यांच्या इज्जतीचा भाजीपाला झाला व होत आहे.

आता प्रतिक्षा संपली! शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता या महिन्यात होणार शेतकऱ्यांचे पैसे जमा ( PM Kisan Yojana )

0

 

 

PM Kisan Yojana :शेतकरी ला लवकर या योजनेच्या 16 व्या हप्त्याची शेतकरी प्रतिक्षा करत आहेत.

तर त्यांच्यासाठी आनंदवार्ता आली आहे. कधी जमा होणार हा हप्ता?

तर आता या ऑक्टोबर 2022 मध्ये या योजनेतंर्गत 12 वा हप्ता जमा करण्यात आला होता.

तर या फेब्रुवारी 2023 मध्ये 13 वा हप्ता जमा करण्यात आला. तर 27 जुलै रोजी 14 हप्ता जमा झाला.

पण या नोव्हेंबर महिन्यात केंद्राने 15 वा हप्ता जमा केला होता. साधारणतः पाच महिन्यांच्या अंतराने रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वळती झाली आहे.

तर आता 16 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयांप्रमाणे एकूण 6 हजार रुपये देण्यात येतात. DBT माध्यमातून ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा होते.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

वंचित शेतकऱ्यांना पण लाभ

तर आता या अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ बंद झाला आहे. कागदपत्रांची पूर्तता न केल्याने हप्ता थांबविण्यात आला आहे.

तर आता ही अडचण दूर करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालय या खास मोहिम राबविणार आहे.

तर नक्की 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान पीएम किसान सन्मान निधी योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी अभियान राबविण्यात येईल.

पण आता या अभियानात प्रत्येक राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाचा सहभाग असेल. व देशभरातील 4 लाखांहून अधिक कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून सर्व गावोगावी हे अभियान राबविण्यात येणार आहे.

 

16 वा हप्ता कधी मिळणार

तर या मीडिया रिपोर्ट्सनुसार, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे.

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

PM Kisan Yojana:तर आता या फेब्रुवारी अथवा पुढील मार्च महिन्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे.

मग काय अर्थात केंद्र सरकारने याविषयीची अजून कोणत्याही अधिकृत घोषणा केलेली नाही.