Home Blog Page 162

एल्गार रथयात्रेच्या तयारीसाठी भूमिपुत्रांची बैठक संपन्न../ Elgarmorcha

0

 

जळगाव जा. :- आज दिनांक २९ ऑक्टोबरला कृषी उत्पन्न बाजार समिती येथे युवा आंदोलक अक्षय पाटील यांच्या नेतृत्वामध्ये बैठक आयोजित केली होती.

येत्या १ नोव्हेंबर पासुन बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची सोयाबीन कापसाची दरवाढ,२२ जुलैला झालेली ढगफुटी त्याची न मिळालेली मदत,पिक विमा व इतर काही मागण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये एल्गार रथयात्रा काढण्यात येत आहे ती रथयात्रा जळगाव जामोद तालुक्यात येत्या ३ व ४ नोव्हेंबरला येत आहे.

खरंतर या संपूर्ण विदर्भामध्ये सोयाबीन कापसाचा पेरा सर्वाधिक आहे. मात्र सोयाबीन कापसाला भाव नाही २२ जुलैला जळगाव जामोद,संग्रामपूर तालुक्यामध्ये ढगफुटी झाली त्या ढगफुटीमुळे अनेक शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले त्याची सुद्धा आजपर्यंत नुकसान भरपाई सरकारकडून भेटलेली नाही. ज्या शेतकऱ्यांनी पिकाचा पिक विमा काढला त्यांना पिक विमा मिळालेला नाही.

म्हणजे आम्ही शेतकऱ्यांनी जगायचं की मरायचं हा मोठा प्रश्न आमच्या समोर निर्माण झालेला जर सरकारला आमचं जगणं मान्य नसेल तर आम्ही काय करायचं त्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी १ नोव्हेंबर पासून एल्गार रथयात्रेच आयोजन केलं.

तरी ही एल्गार रथयात्रा दिनांक ३ नोव्हेंबरला सकाळी खेर्डा बु. ,उटी खु. ,उटी बु. ,वडशींगी, मडाखेड खु. ,चावरा, ईलोरा ,भेंडवळ बु. ,कुरणगाड बु. ,टाकळी पारस्कार,गोळेगाव नवे व संध्याकाळी ८ वाजता सातळी येथे भव्य सभा होणार आहे.

व दुसऱ्या दिवशी ४ नोव्हेंबर ला सकाळी खांडवी, पिंपळगाव काळे, पडशी वैद्य, आडोळ, तिवडी, दादुलगाव, मानेगाव व पुढील दौरा हा नांदुरा तालुक्याच्या दिशेने जाणार आहे.

या रथयात्रेच्या नियोजनासाठी जळगाव जामोद तालुक्यातील भूमिपुत्रांची बैठक संपन्न झाली. या बैठकीला तालुक्यातील शेतकरी शेतमजूर उपस्थित होते. Elgarmorcha

सुरेश देशमुखचा मारेकरी खालिद शेखला अखेर पोलीस कोठडी / crime news

0

 

 

श्याम वाळस्कर सह प्रतीक कुरेकर मुर्तीजापुर अकोला

 

मुर्तिजापूर शहरात शुक्रवारी २७ ऑक्टोंबर रोजी भगतसिंग चौकात गुन्हेगार सुरेश देशमुख याची चाकूने भोसकून भीषण हत्या करण्यात आली.या प्रकरणातील आरोपी खालिद शेख याला येथील न्यायाधीशांनी दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.

या परिसरात राहणारे सुरेश देशमुख हे तुरुंगवास भोगून घरी परत आले असून त्यांच्यावर ३०२ सहअनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.त्यांनी भगतसिंग चौक परिसरात मागील अनेक दिवसांपासून अनेक लोकांना चाकू दाखवणे त्यांना शिवीगाळ करणे,मारहाण करणे,काही लोकांना जीवे मारण्याची सुद्धा धमकी देणे असे प्रकार केल्याचे नागरिक सांगत आहेत.

परिसरातील सर्व नागरिक सुरेश देशमुख यांच्या वर्तणुकीमुळे वैतागले होते.शुक्रवारी २७ ऑक्टोंबर रोजी सुरेश देशमुख हा खालिद शेख नामक युवकाच्या मागे चाकू घेऊन लागला होता,तेव्हा खालिद शेख हा पळत असताना त्याला सुरेश देशमुखने चाकू फेकून मारला पण निशाणा चुकला असेही नागरिकांनी सांगितले आहे.

यादरम्यान खालिद शेख याने तो पडलेला चाकू उचलला आणि सुरेश देशमुखच्या पोटात वार केले त्यातच सुरेश देशमुखचा जागीच मृत्यू झाला असे सांगण्यात येत आहे.

या प्रकरणामध्ये शनिवार २८ ऑक्टोंबर रोजी आरोपी खालिद शेख याला न्यायालयात हजर केले असताना न्यायाधीशांनी ३० ऑक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.या प्रकरणी पुढील तपास ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनात एपीआय अनंत वळतकर करीत आहेत. Crime news

 

 

टीम इंडियाला टाळावे लागेल 2019 इतिहासाची पुनरावृत्ती अखेर इंग्लंड ठरलेला अडथळा / cricket

0

 

वर्ल्ड कप 2013 मध्ये भारतीय संघाने आतापर्यंत पाच सामने जिंकले आहेत असावा सामना गत विजेता इंग्लंडविरुद्ध आज लखन मध्ये होणार आहे तर या भारताने सर्वच सामने जवळपास एकतर्फी जिंकले आहेत

असे कामगिरी करताना भारताने 2019 मध्ये झालेला वर्ल्ड कप स्पर्धेतील सुरुवातीला केली होती तेव्हाही भारताने पाच सामने जिंकून मात्र आता या इंग्लंड भारताचा विजय रथ रोखू शकणार काय 2019 मध्ये त्यांनीच भारताला पराभूत केले होते.

हे सत्य यंदाचे हे वर्ल्ड कप स्पर्धेत धमाकातदार सुरुवात केली होती परंतु त्यानंतर हे अफगाणिस्तान पाकिस्तानला धूळ चारोळी या बांगलादेश नंतर न्युझीलँड ला सुद्धा पराभूत केले होते.

आता रविवारी भारताचा सामना इंग्लंड से होणार असून हा सहावा सामना असणार आहे विजय असं भारतात सेमी फायनल मध्ये जागा निश्चित करू शकतो तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडचे सेमी फायनल चे सरतीतून बाहेर पडता येणार आहे.

भारताने पहिला दोन सामन्यात दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलियाला नमवले होते होता यानंतरचा न्यूझीलंड विरुद्ध सामना पावसाने रद्द झाले आहे तर पाकिस्तान अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज ला आहे पराभवाचे धूळ चारली होती पाच सामने भारताने परंतु त्यानंतरही भारताचे इंग्लंड पडली आणि तिथे एकटेच धावांची टीम इंडियाला पराभूत व्हावं लागला.

या 2019 सारखेच 2023 मध्ये दिसते अखेर भारताची विजय घोडदौड सुरू असून आता इंग्लंडचे सामना होणार आहे या इंग्लंड यजमान होता तर आता भारत आहे आकडेवारी पहिली तर भारतीय चाचांचे धागधोक वाढू त्यामुळे भारतीय संघ 2019 चे पुनरावृत्ती अखेर टाळण्याचे प्रयत्न असेल सध्या या भारताचा संघ फार्मूला मध्ये आहे इंग्लंडच आव्हान जवळपास संपुष्टात आला आहे / cricket

लाल बाबा देवी मंदिरातील मूर्तीला चांदीचा मुकुट का बसू देत नाही असे म्हणून मुरारका यांना घरात घुसून मारहाण; १० जणांविरुध्द गुन्हा. /Crime news  ..

0

 

 

इस्माइल शेख बुलढाणा जिला प्रतिनिधि

शेगाव: अकोट रोड वरील लाल बाबा देवी मंदिरात मूर्तीला चांदीचा मुकुट का बसू देत नाही असे म्हणून येथील प्रख्यात शैक्षणिक संस्थेचे संचालक असलेले सतीश कुमार उर्फ छोटू मुरारका यांना त्यांच्या जागीच उपस्थित घरामध्ये घुसून आठ ते दहा लोकांनी मारहाण केली व देशातील मोबाईल एटीएम कार्ड नवी 24 हजार 680 रुपये याचप्रमाणे मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या गोपाळ चौधरी यांच्या गळ्यातील सोन्याची चेन लंपस केल्याची व घरातील महिलांना लोटपोट करून सामानाची नासधूस केल्याची तक्रार सतीश मुरारका यांनी केली या प्रकरणी मेडिकल रिपोर्ट व आलेल्या तक्रारीवरून कलम 452 323 324 143 147 148 149 327 427 341 504 506 भादवी नुसार गजानन नाईकवाडे प्रमोद सोड व आठ ते दहा जनाविरुद्ध अधिक तपास सुनील अंबुलकर साहेब करीत आहेत

 

शेगाव शहरातील लालबाबा देवी मंदिरातील मूर्तीला चांदीचा मुकुट का बसवू देत नाही, असे म्हणत गांधी चौकातील मुरारका यांच्या घरावर ८ ते १० जणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून प्रवेश केला व सतीश कुमार मुरारका यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करत घरातील महिलांनाही लोटपाट केली. तसेच घरातील सामानाची तोडफोड व नासधुस करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन, खिशातील नगदी पैसे, एटीएम कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स असे साहित्य झटापटीमध्ये काढून नेले. सदर घटना २८ ऑक्टोबर रोजी

■ तर जातीवाचक शिवीगाळची महिलेची मुरारका विरुध्द तक्रार

संध्याकाळी साडेचार वाजे दरम्यान घडली.

याबाबत सतीश कुमार नंदकिशोर मुरारका यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारमध्ये नमूद केले आहे की, शहरातील गजानन नाईकवाडे व प्रमोद सुळ तसेच आठ ते दहा जणांनी माझे घरात घुसून लालबाबा देवी मंदिरातील मूर्तीवर मुकुट का बसवू देत नाही, या कारणावरून वाद घालून १० इसमांनी अचानक हल्ला चढवत मला मारहाण केली.

तसेच खिशातील मोबाईल, एटीएम, नगदी २४ हजार ६८० तसेच मध्यस्थी करण्यास आलेल्या गोपाल चौधरी यांचे गळ्यातील सोन्याची चैन महिलांना लोटपोट करून घरातील सामानाची नासधूस केली. यावरून शेगाव शहर पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम ४५२, ३२३, ३२४, १४३, १४७ १४८, १४९, ३२७, ४२७, ३४१, ५०४, ५०६ भादंवी अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेचा तपास ठाणेदार सनील

अंबुलकर करत आहेत. तर या विरुद्ध सौ. ज्योती

अमोल तायडे वय २६ राहणार शिवाजीनगर सरकारी फैल शेगाव यांनी तक्रार दिली की, २८ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजेदरम्यान अकोट रोडवरील लालबाबा देवी मंदिरामध्ये दर्शनासाठी गेली असता सतीश कुमार उर्फ छोटू मुरारका यांनी तू मंदिरात येऊ नको, ‘तू खालच्या जातीची आहेस’, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून मंदिरातून बाहेर काढून दिले व माझा व माझे जातीचा अपमान केला, अशी तक्रार दिली. उशिरा रात्रीपर्यंत याप्रकरणी कारवाई सुरू होती. Crime news

PM Kisan yojna: दोन कोटी शेतकऱ्यांना मिळणार नाही पंधरावा हप्ता कारण सरकारने बनवले यादी

0

 

पंतप्रधान किसान सन्मान योजना निधीच्या पंधरावा हप्त्याचे आता चर्चा जोरात आली आहे तरी अंदाज आहे की पुढच्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबर चे दुसरे आठवड्यात पंधरावा हप्त्यातील दोन हजार रुपये लाभार्थ्याचे खात्यात हस्तांतरित केले जातील. योजना लाभापासून वंचित व ठेवण्यात आले आहे.

लाभार्थी आहेत ज्यांना अनेक वेळा आव्हान करणे सरकारी नियमाचे पालन केले नाही आपण जाणून घेऊया लाभार्थ्याची यादीतून कोण कोणत्या शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहेत

या योजनेतील वाढते फसवणूक रोखण्यासाठी सरकारने भूलेख पडताळणी सुरू केले आहे काही शेतकऱ्यांना त्यांचे जमिनी विकणे सुद्धा पीएम किसान सन्मान निधीचा लाभ मिळत होता

असे शेतकऱ्यांना शॉर्टलिस्ट करण्यासाठी सरकारने जमीन पडताळणी सुरू करणे आवश्यक केले आहे तरी मात्र अनेक आवाहन मंत्री बऱ्याच शेतकऱ्यांनी कोट्यवधीत आहेत

ज्यांचे ज्यांचे जमिनीचे पडताळणी अद्याप पर्यंत झालेले नाही
तरी असे शेतकऱ्यांनी जमिनीची पडताळणी येणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीची पडताळणी होय पर्यंत योजनाचे लाभ मिळणार नाही तरी सर्व शेतकऱ्यांनी लाभार्थ्याचे यादीतून उघडण्याचे निर्देश सरकारने दिले आहे

एकूण सुद्धा पी एम किसान सन्मान निधीचा लाभ मिळत होता असेच शेतकऱ्यांना शॉर्टलिस्ट करण्यासाठी सरकारने जमिनीचे पडताळणी सुरू केले होते

मात्र आता अनेक आवाहन मंत्री असे शेतकरी कोट्यवधीत आहे ज्यांचे कडे जमिनी पडताळणी अद्याप झालेली नव्हती /PM Kisan yojna

 

माझी माती, माझा देश’ उपक्रमांतर्गत अमृत कलश यात्रा दिल्लीकडे मार्गस्थ/ EknathShinde

0

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखविला हिरवा झेंडा

मुंबई, दि. २७ – ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ अभियानअंतर्गत महाराष्ट्रातील विविध गावांमधून मातीचे अमृत कलश जमा करण्यात आले आहेत. हे कलश घेऊन आलेल्या ८८१ स्वयंसेवकांची अमृत कलश यात्रा विशेष रेल्वे आज दिनांक २७ ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथून राजधानी नवी दिल्लीकडे मार्गस्थ झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला.

यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के.एच.गोविंदराज, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, पश्चिम रेल्वेचे मुख्य महाव्यवस्थापक कुशल सिंह, विभागीय व्यवस्थापक नीरज वर्मा आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांनी यावेळी स्वयंसेवकांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. देशभक्ती वाढीस लावणारा ‘माझी माती माझा देश’ कार्यक्रमाची सुरूवात ९ ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती मैदानातून झाली होती. EknathShinde

00000

या स्पर्धेत पोलीस अधीक्षक नुरुल हसन पाच किलोमीटर धावले /nurul Hasan SP

0

 

पोलीस विभागाचे दैनंदिन व्यस्त कामकाजाचे स्वरूप पाहता नोरोल हसन पाच किलोमीटर धावण्याचे स्पर्धा पोलीस विभागाचे वतीने करण्यात आले

या स्पर्धेत कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आभासी पद्धतीने झाले असून वर्धा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार व पोलीस पाल्यकरिता धावण्याचे स्पर्धा आयोजित करण्यात आले होते.

सदर या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील 48 अधिकारी 442 पोलीस अंमलदार व एका पोलीस पाल्यांनी सभा घेतला होता त्यावेळी पोलीस अधीक्षक नूरुल हसन अप्पर फुले अधीक्षक डॉक्टर सागर कवडे सर त्यांनी टॉर्च किलोमीटर खाऊन सहकार्याचा उत्साह वाढविला अप्पर पोलीस अधीक्षक सागर रतन कुमार कवडे यांनी प्रथम दहा स्पर्धांमध्ये स्वतःचे स्थान निश्चित केले.

सदर या स्पर्धेमध्ये पुरुष स्पर्धा पैकी प्रथम क्रमांक प्रघळून फड द्वितीय अंकित जिभे तृतीय मनोज सावर चांदे तसेच महिला स्पर्धकांपैकी प्रथम क्रमांक सुनेना डोंगरे द्वितीय जयश्री बावणे तृतीय अलका राठोड यांनी पटकावला या स्पर्धेतील विजेत्यांना आढावा बैठकीमध्ये समान चिन्ह व परिस्थिती पत्र देऊन गौरव करण्यात आले.

आपण फिट नसलो तर आपले कर्तव्य व्यवस्थित बजावता येत नाही. सर्वांनी स्वतःसाठी वेळात वेळ काढून कमीत कमी एक तास नियमित व्यायाम करावा, असे आवाहन केले.

यशस्वीतेसाठी पोलिस उपअधीक्षक (गृह) मनोज वाडिवे, पोलिस निरीक्षक कांचन पांडे, संजय गायकवाड, गोपाल भारती, रविंद्र रेवतकर, लक्ष्मण लोकरे, विनीत घागे, बालाजी लालपालवाले, कमलाकर घोटेकर आदींनी परिश्रम घेतले. / nurul Hasan SP

कारागृहातून सुट्टीवर असलेल्या एकाची पूर्व वैमनस्यातून हत्या / murder

0

 

प्रतिनिधी शाम वाळस्कर
सूर्या मराठी न्यूज अकोला

Anchor – मूर्तिजापूर येथील तोलाराम (भगतसिंग ) चौकात पूर्व वैमनस्यातून एकाची हत्या झाल्याची घटना २७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजताच्या दरम्यान घडली.

Vo – गुन्हेगार प्रवृत्तीचा असलेला सुरेश देशमुख हा अनेक दिवसांपासून कारागृहात होता काही दिवसांपूर्वी तो सुट्टीवर आला होता. तेव्हापासून त्याच्यावर पाळत ठेवून त्याची आज नियोजितपणे हत्या करण्यात आली.अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याचे बोलल्या जात असून सुरेश देशमुख (५२) हा गुन्हेगार प्रवृत्तीचा असल्याने त्याचे अनेकांसोबत खटके उडाले असल्याची माहिती आहे.

तो एका गंभीर गुन्ह्यात कारागृहात एका गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगत असल्याचे समजते. शुक्रवारी बाजाराचा दिवस असल्याने शहरात सर्वत्र वर्दळ होती याचाच फायदा घेऊन काही अज्ञातांनी सुरेश देशमुख यांच्यावर धारदार शस्त्रानी हल्ला चढविला त्यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या संदर्भात शहर पोलीसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून अधिक तपास मूर्तिजापूर शहर पोलीस करीत आहेत. Murder

missing girl /  बेपत्ता तरुणी चा अवघ्या चार तासात लावला शोध

0

 

उप निरी विजय साळवे प्रधान आरक्षक रंजन तेलंग यांच्या मेहनतीला यश

इस्माइल शेख बुलढाणा जिला प्रतिनिधि

दिनांक 26/10/2023 रोजी अमरावती एक्सप्रेस ने मुंबई बडनेरा असा प्रवास करत असताना एक तरुणी आपल्या सोबत असलेल्या बहिणीला व दाजी ला न सांगता शेगाव स्टेशनवर स्मार्ट .

जाग आल्यावर ती न दिसल्याने ते परत शेगाव ला आले व मिसिंग दाखल करून आरपीएफ शेगाव येथे आपली समस्या घेऊन गेले असता उप निरी विजय साळवे व प्रधान आरक्षक रंजन तेलंग यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रंजन तेलंग यांनी CCTV च्या आधारे तिचा शोध घेतला.

असता ती शेगाव येथे उतरल्याचे दिसून आले नंतर पूर्ण फुटेज पिंजून काढल्यावर ती गजानन महाराज मंदिराकडे जातांना दिसली त्यावरून रंजन तेलंग यांनी आपल्या गुप्तहेर ना याची सूचना दिली व अवघ्या चार तासात त्या 20 वर्षीय तरुणीला तिच्या नातेवाईकांना सुपूर्द केले. फ्लॅट च्या पैशाची व्यवस्था होत नसल्याने टेन्शन मध्ये ती ट्रेन मध्ये उतरून मंदिरात गेल्याचे त्या तरुणीने सांगितले.

रेल्वे सुरक्षा बलाच्या या कामगीरी ने जनतेत एक सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे  missing girl

Price Hike:देशभरात कांद्याचे भाव पुन्हा वाढले आहे

0

कांद्याचे किमतीत या महिन्यात वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर दिल्ली एनसीआर देशभरात कांद्याचे किमतीत पुन्हा एकदा लोकांना त्रास देऊ लागले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार गेल्या मागच्या आठवड्यात कांद्याचे भाव दुप्पट येणे वाढ झाले असून.

दिल्लीत कांदा 60 ते 500 रुपये पर्यंत विकला जात असून

NCR एनसीआर शहरामध्ये असेच परिस्थिती आहे. सध्या या कांद्याचे भावात कमी होण्याचे शक्यता तरी महाराष्ट्र आणि मध्ये प्रदेशातील कांद्याचे कमी होताना दिसत आहे.

आजादपूर भाजी मंडळ बद्दल बोलायचा झाले तर या ठिकाणी कांद्याचे दर 40 ते 45 रुपये किलोने मोठ्या प्रमाणात मिळतो. आवक लवकर वाढले नाही तर कांद्याचे भाव आणखीन आणखी वाढू शकते असे चित्र दिसत आहे वास्तविक नवरात्राचे काळात कांद्याचे भाव कमी झाले होते कारण या काळात लोक कांदा कमी वापरतात त्याचबरोबर नवरात्र समताच कांद्याचे मागणी वाढू लागले.

भाव का वाढले जाणून घ्या

बाजारात तंत्रज्ञाचे मते नवरात्रीचे काळात दिल्ली एनसीआर मध्ये कांद्याचे भाव 35 ते 40 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होते नवरात्र नंतर कांद्याचे भाव वाढण्याचे दोन कारणे आहेत पहिला कारण मागणीत अचानक वाढ दुसरं कारण आवक कमी

काही दिवसापासून इतर राज्यातून होणारा कांदा येत नसल्यामुळे कांद्याचे मागणी वाढले आहे हवा कमी झाल्याने कांद्याचे भाव वाढले आहे साधारण या महिन्याभरात कांद्याचे भाव कमी होतील काय

महाराष्ट्र मध्य प्रदेश अनेक राज्यातून येणारा कांद्याचा साठा कमी झाल्याचे बाजारातील जाणकाराचे म्हणणे आहे

पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान झाले आहे असा शिस्तीत नवीन पीक येण्यास 20 ते 25 दिवसाचा अजून कालावधी लागणार आहे

असा अस्तितेत नोव्हेंबर चे शेवटचे आठवड्यात कांद्याचे दर खाली येण्याचे शक्यता  आहे. / Price Hike