केंद्र सरकारचा निर्णय हे कार्ड असेल तर 2 हजार मिळेल

 

 

देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पीएम PM किसान योजनेचा दहावा हप्ता जमा होणार लवकरच . या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून नियमांमध्ये महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. की या अनेक राज्यांतून फसवणुकीचे प्रकार समोर येत आहे म्हणून है आल्यानंतर केंद्र सरकारनं नियमांमध्ये बदल करण्याचा मोठा निर्णय घेतला. आहे व या
शेतकऱ्यांना रेशन कार्डचा नंबर अनिवार्य राहणार
केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार आता जर पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर रेशन कार्डची गरज लागणार आहे. अन्यथा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना रेशन कार्डचा नंबर अनिवार्य असणार आहे.
रेशन कार्डवर नाव असणाऱ्या त्या लोकांपैकी एकाला या योजनेचा लाभ घेता येणार असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी देता येणार
केंद्र सरकारने नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करत या योजनेसाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरु केली असून अजून सोपी केली आहे. सातबारा आधार कार्ड बँक पासबुक आणि प्रतिज्ञापत्र यांची हार्ड कॉपी जमा करणे शेतकरी ला अनिवार्य करण्यात आलं होतं. मात्र आता या कागदपत्रांची पीडीएफ फाईल तयार करून अपलोड करावी लागणार आहे त्यामुळे नोंदणी प्रक्रिया पहिल्यापेक्षा सोपी होईल. म्हणून या योजना मधे शेतकरी
पीएम किसान योजना नेमकी काय आहे?
या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये मिळणार आहे. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक अकाऊंटवर जमा केली जाते. आतापर्यंत या योजनेतून शेतकऱ्यांना 9 हप्ते मिळाले असून लवकरच 10 वा हप्ता जमा होणार आहे.
अनेक राज्यातून एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांनी या योजनेचे पैसे लाटल्याचे प्रकार समोर आले होते. यावर उपाय म्हणून केंद्र सरकार पीएम किसान योजनेसाठी रेशन कार्ड क्रमांक बंधनकारक केला आहे. या लाभ सर्व शेतकऱ्यांना घ्यावे

Leave a Comment