संग्रामपुर तालुक्यातील रिक्त पदे कायम स्वरूपी भरण्यात यावी याकरिता उपोषणाचा प्रशासनाला इशारा

      याकरिता उपोषणाचा प्रशासनाला इशारा दिला होता. त्या अनुषंगाने प्रशासनाने अगोदर फोनवरून तोंडी आश्वासन दिले होते पंरतु तालुक्यातील …

Read more

दहीहंडा पोलिसांची वरली मटक्या च्या जुगारावर वर धडाकेबाज कारवाई

दिपक रेळे प्रतिनिधी अकोट अकोट दि 29/08/20 दहीहांडा पो.स्टे अंतर्गत येणाऱ्या वरूर जऊळका व लोतखेड येथे सुरु असलेल्या वरली मटका …

Read more

रान डुकरांनी केला मका पीक फस्त ! शेतकरी अडचणीत वनविभागाचे साफ दुर्लक्ष!

रान डुकरांनी केला मका पीक फस्त ! शेतकरी अडचणीत वनविभागाचे साफ दुर्लक्ष!   येथील शेतकरी रामदास अस्वार यांच्या शेतातील मका …

Read more

दोन लाख रुपये द्या, मी माझा उपोषण मागे घेतो. नाही तर तुमच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो,

  मुख्य संपादक अनिलसिंग चव्हाण मावळ, उपोषण मांगे तर घेतो 2 लाख द्या अन्यथा एक्ट्रासिटी गुन्हा दाखल करतो अस धमकी …

Read more

दार उघड उद्धवा दार उघड 

    याबाबत सविस्तर वृत्त असे कि महाराष्ट्र प्रदेशउपाध्यक्ष तथा जळगाव जा.मतदारसंघाचे आ.मा कॕबिनेट मंञी डाॕ संजयजी कुटे तथा भाजपा …

Read more

मंदिर सूरु करा करीता भाजप व बजरंग दल चे पातुडॉ येथे घंटा नांद आंदोलन भर पावसात आंदोलन ची सुरवात

मंदिर सूरु करा करीता भाजप व बजरंग दल चे पातुडॉ येथे घंटा नांद आंदोलन भर पावसात आंदोलन ची सुरवात   …

Read more

सिं:राजा तालुक्यात बँकेकडून होणारी नागरिकांची गैर सोय टाळावि अशी मागणी मनसे च्या वतीने करण्यात आली…

सिं:राजा तालुक्यात बँकेकडून होणारी नागरिकांची गैर सोय टाळावि अशी मागणी मनसे च्या वतीने करण्यात आली…     सि :राजा तालुक्यात …

Read more

शाळा बंद पण शिक्षण सुरूच…….

शाळा बंद पण शिक्षण सुरूच…….

 

गजानन सोनटक्के
तालुका प्रतिनिधी जळगाव जा

 

कोरोनाचा वाढता प्रसार पाहता शाळा बंद असलेल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यास पाठवणे चालू आहे परंतु ग्रामिण भागातील सर्व विद्यार्थ्यांजावळ अँड्रॉइड मोबाईल नाही व काही विद्यार्थ्यांना मोबाईलवरनं अभ्यास करणे कठीण व शक्य नाही हे विचारात घेऊन जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव येथील जिल्हापरिषद शाळेच्या शिक्षिका अस्मिता क्षीरसागर यांनी सूनगाव येथील जी प शाळेतील वर्ग 7 च्या विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन अभ्यास कसा करावा व अभ्यास तपासून पुढील स्वाध्याय दिला या प्रमाणे शाळा बंद पण शिक्षण सुरूच ही म्हण पूर्णत्वास नेली व एक आदर्श उपक्रम राबविला